शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
2
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
3
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
4
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
5
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
6
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
7
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
8
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
9
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा वापर ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
10
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
11
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
12
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
13
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
14
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!
15
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
16
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
17
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
18
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
19
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
20
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया

राज्यात पावसाचा जोर ओसरला

By admin | Updated: September 21, 2015 01:09 IST

उत्तर मध्य महाराष्ट्र आणि लगतच्या नैऋत्य मध्य प्रदेश व गुजरातवर असलेला कमी दाबाचा पट्टा आता सौराष्ट्र व लगतच्या भागाकडे सरकला आहे़ त्यामुळे राज्यातील पावसाचा जोर कमी झाला आहे़

पुणे : उत्तर मध्य महाराष्ट्र आणि लगतच्या नैऋत्य मध्य प्रदेश व गुजरातवर असलेला कमी दाबाचा पट्टा आता सौराष्ट्र व लगतच्या भागाकडे सरकला आहे़ त्यामुळे राज्यातील पावसाचा जोर कमी झाला आहे़ पुढील दोन दिवस कोकण, गोव्यात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी आणि मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेने व्यक्त केली आहे़ राजस्थान, पंजाब व हरियाणाच्या काही भागांमधून परतलेल्या नैऋत्य मोसमी पावसाची सीमा कायम आहे़ गेल्या २४ तासांत कोकण गोव्यात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला़ कोकण, मुंबई परिसरात रविवारी दिवसभर पाऊस पडत होता़ रविवारी सकाळी संपलेल्या २४ तासांत राज्यात सर्वाधिक ९० मिमी पावसाची नोंद मध्य महाराष्ट्रातील सुरगणा येथे झाली़ येत्या २३ व २४ सप्टेंबरला संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज वेधशाळेने व्यक्त केला आहे़राज्याच्या विविध भागांतील पाऊसमाणगाव ७०, डहाणू, पालघर, शिरगाव, ताम्हिणी ६०, जव्हार, पेडणे, विक्रमगड, वाडा ५०, अंबरनाथ, मुरबाड, तळासरी, उल्हासनगर, विहार, दावडी, डुंगरवाडी, भिवंडी, कल्याण, कर्जत, मोखाडा, मुंबई ४०, कणकवली, मालवण, म्हापसा, फोंडा, केपे, रोहा, शहापूर, वेंगुर्ला, इगतपुरी, पेठ, भिरा ३०, चिपळूण, दोडामार्ग, कुडाळ, महाड, मंडणगड, मार्मागोवा, म्हसाळा, कोयना २०, श्रीवर्धन, सुधागड पाली, उरण, अक्कलकुवा, हरसुल, ओझरखेडा, लोणावळा, ठाकूरवाडी, वाणगाव, उम्बोणे, भिवपूरी प्रत्येकी १० मिमी पावसाची नोंद झाली आहे़