शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
2
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
3
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
4
Operation Sindoor Live Updates: राज्यांना आपत्कालीन अधिकारांचा वापर करण्याची परवानगी, गृह मंत्रालयाचा निर्णय
5
हा दिग्गज १०८ अब्ज डॉलर्सची संपत्ती दान करणार; ठरणार आजवरचं सर्वात मोठं परोपकारी कार्य
6
भारतीय सेनेचा 'सुपर हीरो', पाकिस्तानच्या नाकीनऊ आणलं! काय आहे 'आकाश'मध्ये खास?
7
'सर, मला फक्त एकदा परवानगी द्या, मी पाकिस्तानविरूद्ध..."; बिहारच्या शिक्षकाचे पत्र व्हायरल
8
जगा आणि जगू द्या..; मेहबूबा मुफ्तींचे रडत-रडत भारत आणि पाकिस्तानच्या प्रमुखांना आवाहन
9
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर RSSची मोदी सरकारच्या पाठीवर कौतुकाची थाप, भारतीय सैन्याचे केले अभिनंदन
10
Gold Price 9 May : भारत-पाक तणावादरम्यान सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर?
11
India Pakistan War: 'आमचे पंतप्रधान भित्रे, ते मोदींचे नाव घ्यायला घाबरतात'; पाकिस्तानी खासदाराने त्यांच्याच सरकारला सुनावले
12
"सत्याला अभिनय करु नको असं सांगितलंय", महेश मांजरेकरांचा लेकाबद्दल खुलासा, म्हणाले- "ट्रोल केल्यावर मी..."
13
India Pakistan Vidoe: पाकिस्तानने डागलेली उखळी तोफ थेट घरावर, क्षणात दिसेनासं झालं, बघा काय घडलं?
14
यशस्वी जैस्वालचा यू-टर्न ! गोवा नव्हे, मुंबई संघाकडूनच क्रिकेट खेळणार... काय दिलं कारण?
15
हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त! पाकिस्तानच्या गोळीबारात जुळ्या भावंडांचा मृत्यू
16
पाक लष्कर प्रमुखाला मिळाली विशेष 'पॉवर'; पाकिस्तानी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
17
लग्नाच्या अवघ्या १५व्या दिवशीच नवरीनं उडवली सासरची झोप; नवरदेवालाही लावला चुना अन्...  
18
Mumbai: टाटा मेमोरियल हॉस्पिटलला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; भारत- पाकिस्तान तणावादरम्यान मेल
19
उद्यापासून महाराष्ट्रातील या ठिकाणी पेट्रोल पंपावर UPI पेमेंट बंद; कारण काय? जाणून घ्या...
20
तुमच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी आर्थिक नियोजन कसे करावे? महागाई लक्षात घेऊन 'या' टिप्स फॉलो करा

हवामान बदलामुळे पावसाचा धिंगाणा

By admin | Updated: May 7, 2015 11:32 IST

ज्यातील कमाल तापमान वाढीचा विपरित परिणाम आणि हवामानातील स्थानिक बदलामुळे पुढील चार दिवस राज्यातील बहुतांश भागात मेघगर्जनेसह पाऊस पडेल, असा इशारा भारतीय हवामान शास्त्र विभागाने दिला आहे.

मुंबई : राज्यातील कमाल तापमान वाढीचा विपरित परिणाम आणि हवामानातील स्थानिक बदलामुळे पुढील चार दिवस राज्यातील बहुतांश भागात मेघगर्जनेसह पाऊस पडेल, असा इशारा भारतीय हवामान शास्त्र विभागाने दिला आहे.राज्यातील प्रमुख शहरांच्या कमाल तापमानाने कहर केला असून, विदर्भातील शहरांचे कमाल तापमान ४२ अंशावर गेले आहे. शिवाय मुंबईच्या कमाल तापमानातही सरासरी १ अंशाची वाढ नोंदविण्यात येत असून, येथील आर्द्रतेमध्ये वाढ झाल्याने ऊकाडा कमालीचा वाढला आहे. परिणामी मुंबईकर घामाघूम होत आहेत. मागील चोविस तासांत कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या काही भागात मेघगर्जनेसह वादळी पाऊस झाला. विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह हलक्या स्वरुपाचा वादळी पाऊस पडला. (प्रतिनिधी)अंदाज : ७-८ मे : संपुर्ण राज्यात हवामान कोरडे राहील. ९-१० मे : गोव्यासह संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.इशारा : १० मे : विदर्भात मेघगर्जनेसह वादळी पाऊस पडण्याची शक्यता आहे.मुंबई अंदाज : ७ मे : आकाश अंशत: ढगाळ राहील. ८ मे : आकाश मुख्यत: निरभ्र राहील.