शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
2
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
3
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
4
Kolhapur: क्लासला जाताना ओढ्याच्या पाण्यात वाहून गेलेल्या मुलाचा शोध सुरुच
5
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
6
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
7
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
8
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
9
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
10
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
11
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
12
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
13
WTC Final : मिचेल स्टार्कनं अर्धशतकासह रचला इतिहास; हेजलवूडच्या साथीनं ५० वर्षांचा विक्रमही मोडला
14
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
15
जन्मदाताच बनला हैवान! पत्नीशी झालेल्या भांडणाच्या रागात लेकरांवर केला वार, मुलीचा जागीच मृत्यू 
16
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर
17
मृतांचे क्लेम सेटलमेंट लवकर पूर्ण करणार; अहमदाबाद विमान अपघाताबाबत LIC चा मोठा निर्णय
18
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
19
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलरची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
20
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत

Rain Update: मध्य महाराष्ट्र, दक्षिण कोकण आणि गोव्यात अतिवृष्टीची शक्यता; समुद्र खवळणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2020 06:51 IST

समुद्र खवळलेला असल्यामुळे मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये, असा इशारा

मुंबई : तेलंगणावर निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा गेल्या ६ तासांत १४ ऑक्टोबर रोजी पश्चिमेकडे सरकला आहे. कमी दाबाचा पट्टा सोलापूरपासून (मध्य महाराष्ट्र) ११० किलोमीटर पूर्वेला आहे. कमी दाबाचा पट्टा पुढे पश्चिम-वायव्येकडे सरकत जाऊन पुढील १२ तासांत कमी होणार आहे. त्यानंतर, कमी दाबाचा पट्टा पश्चिम-वायव्येकडे सरकून १६ ऑक्टोबर रोजी अरबी समुद्रात महाराष्ट्र किनाऱ्याकडे येईल. महाराष्ट्रात अरबी समुद्रावर कमी दाबाचा पट्टा आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.

मराठवाड्यात आगामी १२ तासांत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. 

१५ ऑक्टोबर : कोकण आणि गोव्यात अतिवृष्टीची (२० सेंमी प्रतिदिन)  शक्यता आहे.

मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि उत्तर कर्नाटकात पुढील १२ तासांत ३०-४० किलोमीटर ते ५० किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहतील.

१५ ऑक्टोबर : सकाळी महाराष्ट्र आणि दक्षिण गुजरात किनारपट्टीवर ४०-५० किमी प्रतितास ते ६० किमी प्रतितास वेगाने वारे वाहतील.

१६ ऑक्टोबर : संध्याकाळी अरबी समुद्राच्या ईशान्येकडे याचा वेग हळूहळू वाढत जाऊन ४५-५५ किमी प्रतितास ते ६५ किमी प्रतितास एवढा होईल.

१६ ऑक्टोबर : महाराष्ट्र किनारपट्टीवरील ईशान्य अरबी समुद्र खवळलेल्या स्थितीत असेल.

१६ ऑक्टोबर : पुढील तीन दिवस मच्छीमारांना समुद्रात न उतरण्याचा इशारा देण्यात आला आहे.

पाऊस आणि वाऱ्यामुळे महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये गव्हाचे पीक, केळी, पपई आणि इतर फळबागा, शेवग्याच्या शेंगाची झाडे आणि भाज्यांचे नुकसान होईल. मुसळधार पावसामुळे कच्च्या बंधाऱ्यांचे नुकसान होईल. सखल भागांमध्ये पूर, पाणी साचणे, वाहतुकीत अडथळा, भूस्खलन होईल आणि पाणीसाठे निर्माण होतील. तसेच रस्ते ओले आणि निसरडे होतील. अतिवृष्टीमुळे नाल्यांमध्ये  अडथळा येऊन अचानक पूरस्थिती निर्माण होईल.             

टॅग्स :Rainपाऊस