शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

पंतप्रधान ग्रामसडक योजना, राज्यातील गावांना जोडणार २८ हजार किलोमीटर लांबीचे रस्ते

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2020 07:07 IST

Maharashtra News : महाराष्ट्रातील गावांना रस्त्यांनी जोडण्यासाठी एकूण २८,०८३ किलोमीटर मार्गाचे जाळे प्रस्तावित आहे. पंतप्रधान ग्राममसडक योजनेंतर्गत ६ हजार ०५५ रस्त्यांचा प्रस्ताव मंजूर झाला आहे.

- नितीन अग्रवाल नवी दिल्ली : महाराष्ट्रातील गावांना रस्त्यांनी जोडण्यासाठी २८ हजार किलोमीटरपेक्षा जास्त रस्त्यांचे तसेच ९१० पेक्षा अधिक पूलांचे जाळे उभारले जाणारआहे. पंतप्रधान मोदींचे ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या योजनांपैकी एक पंतप्रधान ग्रामसडक योजनेंतर्गत राज्यात आतापर्यंत सुमारे २७ हजार किलोमीटर रस्त्यांचे काम पूर्ण झालेले आहे. नक्षलप्रभावित गडचिरोली, पूणे, अहमदनगर आणि नाशिक येथे उभारल्या जात असलेल्या सर्वाधिक लांबीच्या रस्त्यांचा यात समावेश आहे.महाराष्ट्रातील गावांना रस्त्यांनी जोडण्यासाठी एकूण २८,०८३ किलोमीटर मार्गाचे जाळे प्रस्तावित आहे. पंतप्रधान ग्राममसडक योजनेंतर्गत ६ हजार ०५५ रस्त्यांचा प्रस्ताव मंजूर झाला आहे. रस्तेबांधणीसाठी सुमारे ८.६७ लाख कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. ग्रामीण विकासमंत्रालयाच्या आकडेवारीरीनुसार यात गडचिरोलीमध्ये सर्वाधिक १७९५ किलोमीटरचे ३२० रस्ते आणि १२८ पूल,१५७३ किलोमीटर लांबीच पूल आणि २७८ रस्ते आणि १६ पूल, १४०८ किलोमीटरचे २२५ रस्तेआणि १९ पूल, १३६० किलोमीटर लांबीचे २३२ रस्ते आणि ३० पूल उभारले जाणारआहेतमंत्रालयातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, सांगितले की, पंतप्रधान ग्राम सडक योजनेतील कोअर नेटवर्कमधील रस्ते नाहीत, अशा गावात वर्षभर वापरता येतील असे रस्ते बांधण्याची योजना आहे. रस्त्याच्या उभारणीत नक्षलवादी कारवाया, वनविभागाची मंजुरी, ठेकेदारी प्रक्रिया, ठेकेदारांकडून मिळणारा अल्प प्रतिसास याारख्या अनेक अडचणींचा सामना सरकारला करावा लागत आहे. विशेषकरून ग़डचिरोली, नंदुरबारसारख्या जिल्ह्यात समस्या भेडसावत आहेत.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रroad transportरस्ते वाहतूक