शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
2
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
3
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
4
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
5
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
6
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
7
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
8
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
9
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
10
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
11
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
12
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
13
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
14
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
15
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
16
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
17
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
18
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
19
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
20
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"

पतीनं दुसरं लग्न करून पहिल्या पत्नीवर निकाह हलालासाठी आणला दबाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2018 18:19 IST

नालासोपा-यातील एका पीडितेनं मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याचिकेत तिने मुस्लिम समुदायातील ट्रिपल तलाक, निकाह हलाला आणि बहुपत्नीत्व सारख्या प्रथा संपवण्याची मागणी केली आहे.

मुंबई- नालासोपा-यातील एका पीडितेनं मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याचिकेत तिने मुस्लिम समुदायातील ट्रिपल तलाक, निकाह हलाला आणि बहुपत्नीत्व सारख्या प्रथा संपवण्याची मागणी केली आहे. याचिककर्त्यानुसार, महिलेचा निकाह वांद्र्यातली एका व्यक्तीशी 2009मध्ये झाला होता. निकाहाच्या दोन महिन्यांतच तिचा सासरच्यांनी छळ करण्यास सुरुवात केली. सासरच्या कुटुंबीयांनी शोषण केल्याचं तिने याचिकेतही नमूद केलं आहे.2012मध्ये तिला 2 हजार रुपयांचा ड्राफ्ट देऊन तलाक दिला. पीडितेच्या कुटुंबीयांनी न्यायालयात सीआरपीसी कलम 125 अंतर्गत देण्यात येणा-या पोटगीत वाढ करावी, अशी याचिका दाखल केली. त्यानंतर पतीनं महिन्याकाठी तिला 4 हजार रुपये देण्याचं मान्य केलं. तसेच त्या पीडितेच्या पतीनं दुसरं लग्न केलं. आता तो शरीयत कायद्यानुसार निकाह हलाला करण्यासाठी तिच्यावर दबाव टाकत आहे. जेणेकरून तिला कोणतीही पोटगी द्यावी लागणार नाही. याचिकाकर्त्या पीडितेनं मुस्लिम पर्सनल लॉ(शरीयत) आणि भारतीय संविधानाच्या कलम 14, 15, 21 आणि 25 अंतर्गत मूलभूत अधिकारांचे उल्लंघन झाल्याचा दावा केला आहे. तसेच भारतीय दंड संहिते(आयपीसी)च्या अंतर्गत ट्रिपल तलाक आणि निकाह हलालाला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Mumbaiमुंबई