शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
3
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
4
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
5
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
6
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
8
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
9
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
10
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
11
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
12
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
13
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
14
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
15
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
16
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
17
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
18
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
19
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
20
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?

वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वेमार्गाला प्राधान्य

By admin | Updated: February 13, 2015 01:21 IST

विदर्भ आणि मराठवाड्याच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाच्या अशा वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे मार्गाचे काम सर्वोच्च प्राधान्याने पूर्ण करण्यात येईल,

मुंबई : विदर्भ आणि मराठवाड्याच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाच्या अशा वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे मार्गाचे काम सर्वोच्च प्राधान्याने पूर्ण करण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकमतचे चेअरमन खा.विजय दर्डा यांच्याशी झालेल्या चर्चेत दिले. या रेल्वेमार्गासह विदर्भ विकासाच्या विविध मुद्यांवर खा.दर्डा यांनी आज मुख्यमंत्र्यांशी वर्षा निवासस्थानी दीर्घ चर्चा केली. लोकमतचे व्यवस्थापकीय संचालक देवेंद्र दर्डा यावेळी उपस्थित होते. रेल्वेमार्गासाठी खा.दर्डा यांनी केलेल्या पाठपुराव्याचा उल्लेख करून मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यातील जे पाच रेल्वेमार्ग प्राधान्याने पूर्ण करण्याचे आपण ठरविले आहे, त्यात या रेल्वेमार्गाचा समावेश असेल. राज्यातील रखडलेल्या रेल्वे प्रकल्पांना गती देण्यासाठी रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्याशी आपण नुकतीच चर्चा केली. या रेल्वेमार्गाचे काम अत्यंत धिम्या गतीने सुरू आहे याकडे खा.दर्डा यांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले. २००८ मध्ये मंजुरी मिळाल्यानंतर अद्याप चार टक्केही काम पूर्ण झालेले नाही. हीच गती कायम राहिली तर १०८ वर्षेही तो पूर्ण होणार नाही. केंद्र सरकारने विशेष बाब म्हणून ६० टक्के निधी या प्रकल्पासाठी दिला आहे. आहे, अशी माहिती खा.दर्डा यांनी दिली.