शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
2
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
3
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
4
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
5
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
6
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
7
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
8
Operation Sindoor Live Updates: शस्त्रसंधी झाल्यानंतर पंतप्रधान मोदींची संरक्षण मंत्र्यांसह तिन्ही दलांच्या प्रमुखांसोबत बैठक
9
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
10
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
11
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
12
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
13
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
14
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
15
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
16
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला
17
"गाव सोडणार नाही, गरज पडल्यास सैन्यासोबत उभे राहू"; पंजाबपासून काश्मीरपर्यंत एकच निर्धार
18
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
19
देशावर युद्धाचं सावट, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याचा साठा किती? केंद्र सरकारने दिली महत्त्वपूर्ण माहिती
20
Nimrat Kaur : "दहशतवाद्यांनी आर्मी मेजर वडिलांना किडनॅप करुन केली हत्या"; रातोरात बदललं अभिनेत्रीचं आयुष्य

वीज दरवाढीची टांगती तलवार

By admin | Updated: November 10, 2014 23:24 IST

महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने साडेआठ हजार कोटी रुपयांच्या वीज दरवाढीस मान्यता दिली आहे.

पुणो : महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने साडेआठ हजार कोटी रुपयांच्या वीज दरवाढीस मान्यता दिली आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हा निर्णय झाल्याने तत्कालीन सरकारने फेब्रुवारी 2क्14 पासून दरमहा 7क्6 कोटी रुपयांचे अनुदान सुरू केले; मात्र हे अनुदान केव्हाही बंद होण्याची शक्यता असल्याने ग्राहकांवर 35 टक्के दरवाढीची टांगती तलवार आहे.
गेल्या पाच वर्षात तब्बल 24 हजार कोटी रुपयांच्या दरवाढीचा बोजा ग्राहकांवर आहे. त्यामुळे वीज दर स्थिर ठेवण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी वीज ग्राहक संघटनेचे सचिव प्रताप होगाडे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. 
महानिर्मितीने नुकताच 2क्12-13 च्या महसुली तुटीपोटी 2 हजार 615 कोटी रुपयांच्या दरवाढीचा प्रस्ताव दाखल केला आहे. विद्युत नियामक आयोगाने मार्च 2क्14 मध्ये महावितरण कंपनीस 5 हजार 22 कोटी, महानिर्मितीस 2 हजार 5क्3 व महापारेषण कंपनीस 1 हजार 817 कोटी रुपयांची दरवाढ मंजूर केली आहे. 
आयोगाने जून महिन्यात महावितरण कंपनीस मार्च 2क्13 र्पयतच्या तुटीपोटी 1 हजार 639 कोटी मंजूर केले आहेत. निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने कर्मचा:यांना दिलेल्या पगारवाढीमुळे दरवर्षी 8क्क् कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे. महानिर्मितीने 2क्12-13 च्या फरकापोटी नुकताच 2 हजार 615 कोटी रुपयांचा दरवाढ प्रस्ताव दाखल केला आहे. तसेच महावितरणकडून 2क्13-14 ची अंतिम तूट, 2क्14-15 व 2क्15-16 सालची तूट व अपेक्षित वाढीपोटी पाच हजार कोटींचा प्रस्ताव दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तब्बल 18 हजार 526 कोटी म्हणजेच किमान 35 टक्के दरवाढ होऊ शकते.
ऑगस्ट 2क्क्9 ते मार्च 2क्14 या 56 महिन्यांत 14 वेळा वीज दरवाढ करण्यात आली असून, राज्यातील 2 कोटी 15 लाख ग्राहकांवर 24 हजार कोटींचा बोजा पडला आहे. अनुदान ही तात्पुरती मलमपट्टी असल्याने दरवाढीवर कायमस्वरूपी उपाययोजना करणो आवश्यक आहे. महानिर्मितीतील अकार्यक्षमता, महावितरणची खरी गळती व वितरण गळती, अवाजवी प्रशासकीय व भांडवली खर्च यावर नियंत्रण ठेवल्यास दर आटोक्यात येऊ शकतात असे होगाडे म्हणाले. (प्रतिनिधी)
 
4या दरवाढीचा बोजा 3क्क् युनिटच्या आतील घरगुती ग्राहक, उद्योजक, यंत्रमागधारक, शेतकरी व व्यापारी यांच्यावर पडू नये या साठी राज्य सरकारने फेब्रुवारीपासून अनुदान जाहीर केले. ही रक्कम वार्षिक 8 हजार 472 कोटी रुपये आहे.