शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
2
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
3
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
4
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
5
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
6
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
7
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
8
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
9
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
10
भाजपचे माजी नगरसेवक हरेश केणी यांचा कॉग्रेस मध्ये प्रवेश
11
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
12
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
13
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
14
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
15
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
16
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
17
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
18
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
19
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
20
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज

कृषी संजीवनीविरोधात वीज ग्राहकांचे आंदोलन, पाच लाख अर्ज, संघटनेचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2017 23:53 IST

कृषी संजीवनीसाठी थकीत मुद्दल रकमेत ५० टक्के सूट देण्यात यावी, एप्रिल २०१७ पासून पुढील सर्व वीजबिले दुरुस्त करून मिळावीत, या मागण्यांसाठी कृषिपंप वीजग्राहकांचे तक्रार अर्ज दाखल करण्याचे आंदोलन राज्यभर सुरू करण्यात आले आहे.

मुंबई : मार्च २०१७ अखेरचे बोगस आणि वाढीव वीजबिल रद्द करून, खरे थकीत मुद्दल दर्शविणारे अचूक, दुरुस्त वीजबिल देण्यात यावे. कृषी संजीवनीसाठी थकीत मुद्दल रकमेत ५० टक्के सूट देण्यात यावी, एप्रिल २०१७ पासून पुढील सर्व वीजबिले दुरुस्त करून मिळावीत, या मागण्यांसाठी कृषिपंप वीजग्राहकांचे तक्रार अर्ज दाखल करण्याचे आंदोलन राज्यभर सुरू करण्यात आले आहे. या कृषिपंप वीजग्राहकांचा प्रतिसाद मिळत असून, नोव्हेंबर अखेरपर्यंत पाच लाखांहून अधिक अर्ज दाखल करण्यात येतील, असा दावा महाराष्ट्र वीजग्राहक संघटनेचे अध्यक्ष आणि वीजतज्ज्ञ प्रताप होगाडे यांनी केला आहे.मार्च २०१६ अखेर संपलेल्या कृषी संजीवनी योजनेत थकीत मुद्दल रकमेत ५० टक्के सूट देण्यात आली होती. ती सूट या वेळी देण्यात आली नाही. ही सूट पुन्हा लागू करण्यात यावी. महत्त्वाचे म्हणजे देणे नसलेली वीजबिलातील बोगस थकबाकी काढून टाकण्यात यावी आणि शेतकरी वर्गाची वीजबिलाची पाटी कोरी करावी, अशी मागणीही होगाडे यांनी केली आहे.वीजबिल भरण्यास मुदतवाढराज्यातील कृषिपंपधारक थकबाकीदार शेतकºयांना वीजबिल भरण्यास १५ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. परिणामी, ३० नोव्हेंबरपर्यंत शेतकºयांची वीज खंडित होणार नाही. ३० आॅक्टोबरलाच थकित वीजबिलाच्या वसुलीसाठी मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना-२०१७ ची घोषणा करण्यात आली होती. यानुसार, शेतकºयांना ७ नोव्हेंबरपर्यंत थकबाकीचा पहिला हप्ता भरायचा होता. ही मुदत आता ३० नोव्हेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. ज्या शेतकºयांना वीजबिल वितरित करण्यात आले नाही, त्यांना त्वरित वीजबिलाचे वाटप करण्याच्या सूचनाही महावितरणला देण्यात आल्या आहेत. योचा लाभ शेतकºयांनी घेतला, तर त्यांचे दंड व्याज बाजूला ठेवण्यात येणार आहे.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र