शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

कृषी संजीवनीविरोधात वीज ग्राहकांचे आंदोलन, पाच लाख अर्ज, संघटनेचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2017 23:53 IST

कृषी संजीवनीसाठी थकीत मुद्दल रकमेत ५० टक्के सूट देण्यात यावी, एप्रिल २०१७ पासून पुढील सर्व वीजबिले दुरुस्त करून मिळावीत, या मागण्यांसाठी कृषिपंप वीजग्राहकांचे तक्रार अर्ज दाखल करण्याचे आंदोलन राज्यभर सुरू करण्यात आले आहे.

मुंबई : मार्च २०१७ अखेरचे बोगस आणि वाढीव वीजबिल रद्द करून, खरे थकीत मुद्दल दर्शविणारे अचूक, दुरुस्त वीजबिल देण्यात यावे. कृषी संजीवनीसाठी थकीत मुद्दल रकमेत ५० टक्के सूट देण्यात यावी, एप्रिल २०१७ पासून पुढील सर्व वीजबिले दुरुस्त करून मिळावीत, या मागण्यांसाठी कृषिपंप वीजग्राहकांचे तक्रार अर्ज दाखल करण्याचे आंदोलन राज्यभर सुरू करण्यात आले आहे. या कृषिपंप वीजग्राहकांचा प्रतिसाद मिळत असून, नोव्हेंबर अखेरपर्यंत पाच लाखांहून अधिक अर्ज दाखल करण्यात येतील, असा दावा महाराष्ट्र वीजग्राहक संघटनेचे अध्यक्ष आणि वीजतज्ज्ञ प्रताप होगाडे यांनी केला आहे.मार्च २०१६ अखेर संपलेल्या कृषी संजीवनी योजनेत थकीत मुद्दल रकमेत ५० टक्के सूट देण्यात आली होती. ती सूट या वेळी देण्यात आली नाही. ही सूट पुन्हा लागू करण्यात यावी. महत्त्वाचे म्हणजे देणे नसलेली वीजबिलातील बोगस थकबाकी काढून टाकण्यात यावी आणि शेतकरी वर्गाची वीजबिलाची पाटी कोरी करावी, अशी मागणीही होगाडे यांनी केली आहे.वीजबिल भरण्यास मुदतवाढराज्यातील कृषिपंपधारक थकबाकीदार शेतकºयांना वीजबिल भरण्यास १५ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. परिणामी, ३० नोव्हेंबरपर्यंत शेतकºयांची वीज खंडित होणार नाही. ३० आॅक्टोबरलाच थकित वीजबिलाच्या वसुलीसाठी मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना-२०१७ ची घोषणा करण्यात आली होती. यानुसार, शेतकºयांना ७ नोव्हेंबरपर्यंत थकबाकीचा पहिला हप्ता भरायचा होता. ही मुदत आता ३० नोव्हेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. ज्या शेतकºयांना वीजबिल वितरित करण्यात आले नाही, त्यांना त्वरित वीजबिलाचे वाटप करण्याच्या सूचनाही महावितरणला देण्यात आल्या आहेत. योचा लाभ शेतकºयांनी घेतला, तर त्यांचे दंड व्याज बाजूला ठेवण्यात येणार आहे.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र