शहरं
Join us  
Trending Stories
1
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
2
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
3
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
4
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
5
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
6
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर
7
'निराधार आणि बेजबाबदार'; राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने सोडले मौन, काय दिले उत्तर?
8
IND vs ENG 5th Test: Gus Atkinson चा 'पंजा'! टीम इंडियानं २० धावांत गमावल्या ४ विकेट्स! अन्...
9
सेबीच्या नियमांना फाटा देऊन शेअर्सची खरेदी-विक्री, पण धोकाही मोठा! 'ग्रे मार्केट'ची Inside Story
10
Shravan Shanivar 2025: शनिवारी कसे करावे अश्वत्थ मारुती पूजन? पिंपळाच्या झाडाचीही पूजा महत्त्वाची!
11
नागरिकांची झोप उडवणाऱ्या चड्डी- बनियान टोळीला पकडण्यात पोलिसांना यश!
12
आशा भोसलेंनी पुण्यातील आलिशान फ्लॅट विकला! एकाच झटक्यात कमावले इतके कोटी, तब्बल ४२ टक्के वाढ
13
कुठल्याही देवावर विश्वास नाही, कुठलाही धर्म मानत नाही, या १० देशांमधील बहुतांश लोक आहेत नास्तिक
14
Viral Video: भल्यामोठ्या अजगराला दुचाकीला बांधून फरफटत नेलं, संतापजनक प्रकार कॅमेऱ्यात रेकॉर्ड!
15
वानखेडे स्टेडियममध्ये सुनील गावसकर, शरद पवार यांचा होणार गौरव, MCA उभारणार पुतळा
16
जुहूच्या समुद्रात दोन अल्पवयीन मुले बुडाली; एकाला वाचवलं, दुसऱ्याचा शोध सुरू!
17
Prajwal Revanna: माजी पंतप्रधान देवेगौडांचा नातू प्रज्ज्वल रेवण्णा अत्याचार प्रकरणात दोषी, उद्या शिक्षेची घोषणा
18
Dahi Handi 2025: गोविंदा आला रे...! सरकार संरक्षण देणार; राज्यातील १.५० लाख गोविंदांचा विमा काढणार...
19
मानहानी प्रकरणात कंगनाला मोठा धक्का; उच्च न्यायालयाने फेटाळली याचिका, नेमकं प्रकरण काय?
20
'हल्ली मुली नग्न होऊन पैसे कमावत आहेत'; साध्वी ऋतंभरा यांच्या विधानाने नवा वाद

राजकीय ‘दादा’गिरी विरोधात लढत राहणार

By admin | Updated: September 28, 2014 02:25 IST

सामान्य जनतेच्या हितासाठी राजकीय ‘दादा’गिरीविरोधात यापुढेही लढतच राहणार,’ अशी खरमरीत टीका मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अजित पवार यांचे नाव न घेता केली़

क:हाड (जि़सातारा) : ‘राज्यात आघाडी शासन चालविताना अनेक कठोर निर्णय घेतल़े अनेकांचे हितसंबंध त्यामुळे दुरावल़े कारभार करताना खूप त्रस झाला़ दोन दिवसांपूर्वी तर राज्यातील सरकार पाडण्याचे काम केले; पण त्याचा माङयावर फरक पडत नाही़ सामान्य जनतेच्या हितासाठी राजकीय ‘दादा’गिरीविरोधात यापुढेही लढतच राहणार,’ अशी खरमरीत टीका मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अजित पवार यांचे नाव न घेता केली़ 
क:हाड दक्षिणचे काँग्रेसचे उमेदवार म्हणून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शनिवारी शक्तिप्रदर्शनाने अर्ज दाखल केला़ त्यानंतर आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होत़े सभापती शिवाजीराव देशमुख, वनमंत्री डॉ़ पतंगराव कदम, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम, आमदार आनंदराव पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती़  मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले, ‘राज्यात मुख्यमंत्रिपदाच्या मोहापायी युती तुटली अन् आघाडीतही बिघाडी झाली़ राष्ट्रवादीने अडीच वर्षासाठी मुख्यमंत्रिपदाची केलेली मागणी म्हणजे सत्तेची वाटणी योग्य नव्हती़ खरंतर त्यांना आघाडी करायचीच नव्हती, फक्त युती तुटायची वाट ते पाहत होत़े युती तुटली रे तुटली की, त्यांनी आघाडी तुटल्याचे जाहीर केल़े आघाडी तोडण्यापाठीमागचे कारण मतदारांनीच शोधण्याची गरज निर्माण झाली आहे, असे ते म्हणाल़े (प्रतिनिधी)
 
शक्तिप्रदर्शनाने अर्ज दाखल
मुख्यमंत्री चव्हाण यांनी हजारो कार्यकत्र्याच्या उपस्थितीत शनिवारी शक्तिप्रदर्शनाने उमेदवारी अर्ज दाखल केला़