शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

पोलीस भरतीसाठी फसवणूक

By admin | Updated: September 29, 2014 07:32 IST

पोलिस भरतीसाठी खोटी कागदपत्रे देऊन पोलिसांचीच दिशाभूल केल्याचा प्राकार जळगाव जिल्ह्यातील विरनेर गावत घडली आहे

ठाणे : पोलिस भरतीसाठी खोटी कागदपत्रे देऊन पोलिसांचीच दिशाभूल केल्याचा प्राकार जळगाव जिल्ह्यातील विरनेर गावत घडली आहे. समाधान पाटील असे या उमेदवाराचे नाव आहे. या प्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. भरती प्रक्रीयेनंतर त्याच्या कागदपत्रांच्या पडताळणीत त्याने गृहरक्षक दलाचे बनावट प्रमाणपत्र दिल्याचे आढळले होते.ठाणे शहर पोलिस आयुक्तालयातर्फे १० जून २०१४ ला साकेत मैदानावर पोलीस भरतीच्या चाचण्या घेण्यात आल्या. त्यावेळी विरनेर गावाहून आलेल्या समाधानने गृहरक्षक दलासाठी राखीव कोट्यातून भरतीचा अर्ज भरला. त्यासाठी त्याने जळगावच्या गृहरक्षक दलात १७ फेब्रुवारी २००७ पासून कार्यरत असल्याचे प्रमाणपत्रही जोडले होते. या प्रमाणपत्रावर जळगाव गृहरक्षक दलाच्या जिल्हा समादेशकांची खोटी स्वाक्षरी केली होती. हे बनावट प्रमाणपत्र देऊन गृहरक्षक दलासाठी राखीव जागेतून पोलिस भरतीचा प्रयत्न केला. हा प्रकार निदर्शनास येताच ठाण्याचे पोलिस निरीक्षक गोविद गंभीरे यांनी गुन्हा दाखल केलो. जळगावाच्या गृहरक्षक दलाकडेही याप्रकरणी चौकशी करण्यात आली. त्यावेळीही हे प्रमाणपत्र बनावट असल्याचे उघड झाले. (प्रतिनिधी)