शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
3
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
4
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
5
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
6
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
7
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
8
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
9
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
10
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
11
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
12
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
13
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
14
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
15
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
16
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
17
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
18
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
19
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
20
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?

चंद्रपूरमध्ये पिकांवर कीटकनाशक फवारणी करताना आठ शेतक-यांना विषबाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2017 03:05 IST

पिकांवर कीटकनाशक फवारणी करताना तालुक्यातील आठ शेतकरी आणि मजुरांना विषबाधा होऊन त्यांच्या डोळ्यांवर परिणाम झाल्याची माहिती समोर आली आहे.

भद्रावती (चंद्रपूर) : पिकांवर कीटकनाशक फवारणी करताना तालुक्यातील आठ शेतकरी आणि मजुरांना विषबाधा होऊन त्यांच्या डोळ्यांवर परिणाम झाल्याची माहिती समोर आली आहे.संजय मडावी (३५), विजय मत्ते (३२), रवींद्र भोगरे (४२), रमेश देठे, सतीश रा. कोंढा, किशोर काकडे (४०), अमोल नाकाडे, चंद्रभान डोळस (५०) अशी विषबाधा झालेल्या शेतकरी आणि मजुरांची नावे आहेत. विशेष म्हणजे, या प्रकाराबाबत अजूनही तालुका कृषी विभाग अनभिज्ञ आहे. कीटकनाशक फवारणीमुळे विषबाधा झालेल्या शेतकरी तथा मजुरांना शासनाने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी आहे. आंध्र प्रदेशातील आदिलाबाद येथून मोठ्या प्रमाणात तालुक्यात कीटकनाशके आणली जात असल्याची माहिती आहे.दोन कृषी केंद्रांवर गुन्हायवतमाळ : फवारणीच्या विषबाधेतून शेतकºयांचा मृत्यू झाल्याप्रकरणी, पांढरकवडा आणि दिग्रस तालुक्यांतील कलगाव येथील कृषी साहित्य विक्रेत्याविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जमालोद्दीन कियामोद्दीन शेख रा. कलगाव (ता. दिग्रस) आणि दीपक भास्करराव कापर्तीवार रा. पांढरकवडा अशी गुन्हे दाखल झालेल्या कृषी केंद्र चालकांची नावे आहेत.

टॅग्स :Farmerशेतकरी