शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदींच्या नेतृत्वात एनडीएचे जोरदार शक्तीप्रदर्शन; २० मुख्यमंत्री, १७ उपमुख्यमंत्री बैठकीला हजर...
2
'जोपर्यंत हिंदू स्वतः मजबूत होत नाही, तोपर्यंत...', RSS प्रमुख मोहन भागवत यांची स्पष्टोक्ती
3
भयावह! शेकडो ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला, १३ जणांचा मृत्यू
4
एअरटेलच्या वारसदाराने युके सोडले! श्रीमंतावर कर लादला म्हणून? अरबांच्या देशात शिफ्ट झाले...
5
पाकिस्तानच्या २ गद्दारांना अमेरिकेतून अटक, बनावट कंपनीच्या नावाखाली सरकारलाही फसवत होते!
6
वरमाला घालतेवेळी नवऱ्याचे हात पाहून नवरीला आला संशय! संतापत लग्न करण्यास दिला नकार
7
फक्त हॉटेल्सच नाही, आता तुमचं घरही 'ओयो' भाड्याने देणार! कंपनीचा 'हा' प्लॅन ठरणार गेम चेंजर?
8
पुण्यात आणखी हुंडाबळी, गरोदर पूजाने उचलले टोकाचे पाऊल; महाळुंगे येथील घटना
9
हुंड्यासाठी तगादा, चारचाकी गाडीची मागणी..! त्रासलेल्या विवाहितेचा टोकाचा निर्णय
10
अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेल्या पथकावर साधूने त्रिशूळाने केला हल्ला, एक पोलीस अधिकारी जखमी   
11
शनैश्चर जयंती: ३ राशींची साडेसाती, शनिला प्रसन्न करण्याची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा उपासना
12
एक-एक करत 3 गाड्या उडवल्या; पाकिस्तानी सैन्यावर दहशतवादी हल्ला, 32 जवानांचा मृत्यू
13
Narendra Modi : "ऑपरेशन सिंदूर हे फक्त मिशन नाही, बदलत्या भारताचं चित्र"; पंतप्रधान मोदींनी केलं सैन्याचं कौतुक
14
शनि जयंती: तुमची रास कोणती? राशीनुसार ‘हे’ उपाय करा, शनिच्या अशुभ प्रभावातून मुक्तता मिळवा!
15
Vaishnavi Hagawane Death Case : फरार निलेश चव्हाणसाठी पिंपरी चिंचवड पोलिसांची लुक आऊट नोटीस जारी
16
अरे व्वा! “निकाल पाहताच मी आणि माझे वडील खूप रडलो”; पिकअप ड्रायव्हरची लेक झाली SDM
17
महाराष्ट्राचे नवे EV धोरण लागू! २०३० पर्यंत या महामार्गांवर टोल फ्री; इमारतींमध्ये चार्जिंग पॉईंट बंधनकारक...
18
जगातल्या 'या' ७ देशांमध्ये राहत नाही एकही भारतीय; तिसऱ्या देशाचं नाव ऐकून व्हाल हैराण
19
ऑपरेशन सिंदूरमधून भारतालाही मिळाला धडा, या बाबींमध्ये कराव्या लागणार सुधारणा, संरक्षण तज्ज्ञांनी केली सूचना

पोदार स्कूलने केले तिसरी, चौथीतील विद्यार्थ्यांना नापास

By admin | Updated: April 7, 2015 04:37 IST

मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क कायद्यात (आरटीई) पहिली ते आठवीपर्यंत कोणत्याही विद्यार्थ्याला नापास करु नये अशी तरतूद आहे.

मुंबई : मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क कायद्यात (आरटीई) पहिली ते आठवीपर्यंत कोणत्याही विद्यार्थ्याला नापास करु नये अशी तरतूद आहे. परंतू आरटीई कायद्याचे उल्लंघन करत सांताक्रुझ येथील पोदार स्कूलने विद्यार्थ्यांना तिसरी आणि चौथीच्या वर्गात नापास केले आहे. तिसरी आणि चौथीच्या विद्यार्थ्यांची नुकतीच परीक्षा पार पडली. या परीक्षेत विद्यार्थ्यांना नापास करुन त्याच वर्गात बसविण्यात आले. याबाबत पालकांनी शाळा प्रशासनाकडे जाब विचारला. मात्र, त्यांना समाधानकारक उत्तर मिळू न शकल्याने पालकांनी न्यायासाठी पालिकेच्या शिक्षणाधिकाऱ्यांना पत्र लिहिले आहे. शाळेने आरटीई कायद्याचे उल्लंघन केल्याने शाळेवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. (प्रतिनिधी)