शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

पंतप्रधान सिंचन योजना सुरू करणार

By admin | Updated: September 29, 2014 07:32 IST

भाजपा सरकार हेच पक्षाचे एकमेव ध्येय असल्याचे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व ग्रामीण विकास मंत्री नितीन गडकरी यांनी नंदुरबार व शिंदखेडा येथे प्रचार सभेत बोलताना सांगितले.

नंदुरबार/ शिंदखेडा (जि. धुळे) : महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी शतप्रतिशत भाजपा सरकार हेच पक्षाचे एकमेव ध्येय असल्याचे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व ग्रामीण विकास मंत्री नितीन गडकरी यांनी नंदुरबार व शिंदखेडा येथे प्रचार सभेत बोलताना सांगितले. पंतप्रधान ग्रामसडक योजनेप्रमाणे लवकरच पंतप्रधान सिंचन योजना सुरू करणार असल्याची घोषणाही त्यांनी केली. भाजपाने राज्यातील प्रचाराचा प्रारंभ नंदुरबारमधील सभेने रविवारी केला. राज्याला दिवाळखोरीत काढणारे आघाडी सरकार आतापर्यंतचे सर्वात निष्क्रिय सरकार ठरले. घोटाळे आणि गैरव्यवहारांनी या सरकारच्या काळात उच्चांक गाठला गेला. त्यामुळे औद्योगिक विकासात राज्य पहिल्या क्रमांकावरून सहाव्या क्रमांकावर फेकले गेले, असा आरोप त्यांनी केला. बाबा व दादामुळे महाराष्ट्र खड्डयात गेल्याची टीका त्यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार व अजित पवार यांच्यावरही त्यांनी टीका करत भ्रष्टाचार, गैरव्यवहाराचे आरोप केले. अमरावती-सुरत हा सात हजार कोटी खर्चाचा आणि संपूर्ण काँक्रीटीकरण असलेला चौपदरी महामार्ग केंद्राच्या निधीतून करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.शिंदखेडा येथे बोलताना, आघाडी सरकारने जातीपातीचे राजकारण केले आणि सामान्यांच्या तोंडाला पाने पुसली. इंदूर- मनमाड रेल्वे मार्गाबाबत पुढील वर्षी कामाला सुरुवात सुरुवात केली जाईल, असे त्यांनी सांगितले. चाळीसगाव (जि.जळगाव) येथेही सायंकाळी गडकरींची सभा झाली.