शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
2
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
3
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
4
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
5
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
6
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
7
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
8
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
9
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
10
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
11
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
12
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
13
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
14
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
15
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
16
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
17
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
18
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
19
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
20
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादेच्या भाजीमंडीत चोहोबाजूंनी आवक वाढल्याने पालेभाज्यांचा सुकाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2018 13:38 IST

भाजीपाला : शेतकऱ्यांनी रबी पिकाकडे लक्ष न देता भाजीपाला व फळभाज्यांकडे अधिक लक्ष दिले आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात दुष्काळामुळे शेतकऱ्यांनी रबी पिकाकडे लक्ष न देता भाजीपाला व फळभाज्यांकडे अधिक लक्ष दिले आहे. परिणामी, चोहोबाजूंनी आवक वाढून भाजीमंडीत भाज्यांचा सुकाळ निर्माण झाला आहे. 

अडत बाजारात राज्यातून, तसेच परराज्यातून दररोज ८०० टनापेक्षा अधिक भाज्यांची आवक होत आहे. पालेभाज्यांमध्ये मेथी २०० ते २५० रुपये शेकडा, पालक ९० ते ११० रुपये शेकडा, कोथिंबीर ६० ते १२० रुपये शेकडा विकली. ठिकठिकाणच्या भाजीमंडीत या पालेभाज्या ५ रुपये गड्डी विकली जात आहे. कांदा ११० ते ७०० रुपये क्विंटलदरम्यान  विकत आहे. किरकोळ विक्रीत १० ते १२ रुपये प्रतिकिलो मिळत आहे.

जुना बटाटा विक्रीसाठी येत अूसन ५०० ते ७०० रुपये क्विंटलने विकला जात आहे. नवीन मटार २००० ते ३२०० रुपये प्रतिक्विंटल, फुलकोबी अवघी २०० ते ३०० रुपये क्विंटलने तर पत्ताकोबी ५०० ते ९०० रुपये क्विंटलने विक्री झाली.

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी