शहरं
Join us  
Trending Stories
1
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
2
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
3
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
4
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
5
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
6
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
7
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
8
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
9
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
10
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज
11
Donald Trump Tariffs : 'जर ट्रम्प-पुतिन यांची चर्चा अयशस्वी झाली तर आम्ही भारतावर अधिक शुल्क लादू...', अमेरिकेची नवी धमकी
12
राज कुंद्राने आशीर्वाद घेताच केली किडनी ऑफर, ऐकून काय म्हणाले प्रेमानंद महाराज? जाणून आश्चर्य वाटेल
13
"अजित पवार यांनी लाडकी बहीण योजना आणल्यानेच महायुतीला २३८ जागा मिळाल्या’’, सुनिल तटकरेंचा दावा   
14
मुंबईत शिवसेना-मनसेची ताकद जास्त, राज ठाकरेंचा दावा; CM फडणवीस म्हणाले...
15
War 2 Review: ॲक्शनच्या नादात कथेवर फेरलं पाणी, कसा आहे हृतिक रोशन-ज्यु. एनटीआरचा 'वॉर २'?
16
थरकाप उडवणारा व्हिडीओ! मृत्यूने घातली झडप, बापाने लेकीसमोर जागेवरच सोडला जीव; दिल्लीतील घटना
17
अर्जुन तेंडुलकर संदर्भात हवाई सुंदरीला झालेला गैरसमज! क्रिकेटच्या देवानं आधी गंमत केली; मग...
18
पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टासमोर EVM मधील मतमोजणी झाली; पराभूत उमेदवार बनला 'विजयी', गावकरी अवाक्
19
Viral: माकड दादाने घेतली ‘डॉगेश भाऊं’ची मुलाखत, धम्माल VIDEO पाहून तुम्हीही पोट धरून हसाल
20
एकत्र जीवन संपवूया असं सांगून अल्पवयीन प्रेयसीला विष पाजून मारले, मग झाला फरार

अमरनाथ यात्रेसाठी गेलेल्या महाराष्ट्रातील भाविकांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2016 16:19 IST

अमरनाथ यात्रेसाठी गेलेल्या नाशिकच्या १५० भाविकांसह राज्यातील सुमारे साडेचार ते पाच हजार नागरिक काश्मिरमधील बालतालमध्ये अडकून पडले आहेत.

ऑनलाइन लोकमत 
नाशिक, दि. १० - अमरनाथ यात्रेसाठी गेलेल्या नाशिकच्या १५० भाविकांसह राज्यातील  सुमारे साडेचार ते पाच हजार नागरिक काश्मिरमधील बालतालमध्ये अडकून पडले आहेत. विशेष म्हणजे भाविकांसाठी असलेल्या लंगरमधील भोजनव्यवस्थाही संपुष्टात आल्याने भाविकांचे प्रचंड हाल होत आहेत. त्यामुळे या भाविकांनी तेथील प्रशासनाविरूद्ध संताप व्यक्त केला आहे़ 
 
अमरनाथ यात्रेसाठी जळगाव येथील अनिल महाजन यांच्यासमवेत (१२),  दादर येथील तेजस कारंबे यांच्यासमवेत (८०), श्रीरामपूर येथील सुहास परदेशी यांच्यासमवेत (२०), नागपूर येथील गणेश कोठारी यांच्यासमवेत (१२), कल्याण येथील सतीश कोठेकर यांच्यासमवेत (१६), मुंबईतील लक्ष्मण वारे यांच्यासमवेत (८) तर मालेगावमधील दादाजी शेवाळे यांच्यासमवेत १२ व्यक्ती या अमरनाथ यात्रेसाठी गेल्या आहेत. 
 
दरम्यान, अमरनाथ दर्शनाहून परतणा-या भाविकांनी परतीच्या गाड्यांचे केलेले आरक्षण रद्द होण्याचा मार्गावर आहे. मात्र तरीही तेथील स्थानिक प्रशासन त्यांना पुढे जाऊ देत नसल्याची माहिती हेमंत अगरवाल यांनी लोकमत ऑनलाईनसाठी दिली आहे़