शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले! गोरेगाव, मालाडमध्ये तुफान पाऊस, अंधेरी भुयारी मार्ग बंद
2
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
3
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
4
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
5
आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; माफाकानं बेस्ट कॅचसह साधला विकेटचा डाव
6
सातारा: जेवणाचा डब्बाच डोक्यात मारला, प्रेमसंबंधास अडथळा ठरत असल्याने तरुणाचा खून
7
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन
8
पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी भारताचे शिष्टमंडळ तयार; कोण कुठे जाणार? पाहा...
9
Viral Video: आधी देवाला हात जोडले, नंतर मंदिरातील दानपेटी नेली चोरून
10
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
11
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
12
IPL 2025: आता पाऊस पडल्यानंतरही सामने रद्द होणार नाहीत, आयपीएलमध्ये नवा नियम लागू!
13
"पती नेत्यांना पुरवतो २० वर्षांच्या मुली, मला…’’, महिलेच्या आरोपांनी या राज्यातील राजकारण तापले   
14
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
15
ठरलं ! जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर रंगणार IPL फायनल; या मैदानात होणार प्लेऑफ्सचे २ सामने
16
पाकिस्तानने आपल्याच नागरिकांवर केला ड्रोन हल्ला, चार मुलांचा मृत्यू
17
"सरन्यायाधीश गवई यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात प्रोटोकॉलचा भंग करणाऱ्यांवर करावाई करा’’, काँग्रेसचं राष्ट्रपतींना पत्र  
18
पहलगाम हल्ल्यानंतर भारतासमोर नवे आव्हान; दहशतवाद्यांकडून इंडियन आर्मी युनिफॉर्मचा वापर
19
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 
20
'ऑपरेशन सिंदूर’ला छोटीशी लढाई म्हणत मल्लिकार्जुन खर्गेंचा मोदींना सवाल, म्हणाले...   

मराठा मोर्चे जनतेचे - रामदास आठवले

By admin | Updated: October 18, 2016 05:20 IST

नेत्यांविना निघणारे मराठा समाजाचे मोर्चे कौतुकास्पद आहेत. हे मोर्चे जनतेचे मोर्चे आहेत.

भंडारा : नेत्यांविना निघणारे मराठा समाजाचे मोर्चे कौतुकास्पद आहेत. हे मोर्चे जनतेचे मोर्चे आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मताचा असून ज्या जातींना आरक्षण मिळत नाही त्यांनाही आरक्षण मिळाले पाहिजे, असे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सोमवारी सांगितले.मध्य प्रदेशातील कटंगी येथे आंतरराष्ट्रीय भगवान बुद्ध महोत्सवात जाण्यापूर्वी भंडारा येथे आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, मराठा समाजाला १६ टक्के आणि अन्य समाजाला ९ टक्के असे २५ टक्के आरक्षण दिले पाहिजे. आरक्षणाचा विषय एकदाचा मार्गी लागला पाहिजे. अ‍ॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर होऊ नये, या मताचा असलो तरी हा कायदा रद्द करावा, असे म्हणणे चुकीचे आहे. या कायद्यात बदल करण्याचा अधिकार राज्य सरकारला नसून हा विषय केंद्र सरकारचा आहे. त्यामुळे कुणीही कितीही मार्चे काढले तरी अ‍ॅट्रॉसिटी कायदा रद्द होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)