शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

प्रलंबित ८० लाखांच्या निधीला हिरवा कंदील

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2020 05:38 IST

राज्य अल्पसंख्याक आयोगाला मिळाली ऊर्जितावस्था : विकास कार्यक्रम व प्रशिक्षणासाठी होणार वापर

जमीर काझी ।लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : अल्पसंख्याक समाजातील नागरिकांच्या प्रलंबित समस्या व अन्यायाला वाचा फोडण्यासाठी कार्यरत असलेल्या राज्य अल्पसंख्याक आयोगाला आता काही प्रमाणात ऊर्जितावस्था येणार आहे. विभागाकडील विविध योजना राबविण्यासाठीच्या मंजूर प्रलंबित निधीला वित्त विभागाने हिरवा कंदील दाखविला आहे. फडणवीस सरकारपासून प्रलंबित असलेला ८० लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

गेल्या वर्षाच्या आॅगस्टपासून ते नोव्हेंबरपर्यंतच्या कालावधीसाठीचा हा प्रलंबित निधी आहे. महाविकास आघाडीने हे प्रलंबित अनुदान मंजूर केल्यामुळे विभागातील कामाला काही प्रमाणात ऊर्जितावस्था येणार आहे, असे विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. अल्पसंख्याकांच्या समस्या, प्रश्नांचे संशोधन करणे, त्यांची सविस्तर कारणमीमांसा करून त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी राज्य अल्पसंख्याक आयोगाची स्थापना करण्यात आली आहे. त्या माध्यमातून अल्पसंख्याक समाजाशी निगडित बाबी हाताळणारे अधिकारी, कर्मचाऱ्यांना नित्य स्वरूपात प्रशिक्षण देऊन प्रश्न सोडविण्यासाठी मार्गदर्शन कार्यक्रम राबविला जातो. त्यामध्ये समाजाच्या विविध योजनांची माहिती समाजापर्यंत पोहोचविणे, त्याची प्रसिद्धी करण्यासाठी मागील सरकारने २०१९-२० या आर्थिक वर्षासाठी दोन कोटींचा निधी मंजूर केलाआहे. मात्र निधी पुरविण्यात आलेला नव्हता.

आयोगाचे अस्तित्व केवळ प्रतिष्ठेसाठीचराज्य अल्पसंख्याक आयोगाची स्थापना समाजातील घटकांवरील अन्याय व प्रलंबित समस्या दूर करण्यासाठी झाली आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून त्याचे अस्तित्व केवळ प्रतिष्ठेसाठी असल्याचे दिसून आले आहे. सत्ताधारी पक्षाकडून आयोगाच्या अध्यक्षांची निवड केली तरी त्यांची पूर्ण कार्यकारिणी गेल्या १० वर्षांत भरलेली नाही. त्यामुळे राज्यमंत्री दर्जाचे पद असल्याने अध्यक्ष हा केवळ स्वत:च्या प्रतिष्ठेसाठी काम करतो का, असाप्रश्न निर्माण होतो आहे.