शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'व्होट क्रॉसिंग'वर सर्वात मोठा दावा
2
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
3
जीएसटी काटके...! महिंद्रा, सोनालिका, जॉन डीअर ट्रॅक्टरची किंमत कितीने कमी होणार? 
4
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
5
रशिया- युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीयांची फसवणूक, जबरदस्ती सैन्यात भरती केल्याची माहिती
6
तेजस्वी यादवांविरोधात लढण्याची केली होती तयारी, आता भररस्त्यात झाली हत्या, कोण होते राजकुमार राय? 
7
आईनं सोडलं, शिक्षणही सुटलं; तरीही उभं केलं ₹३३ लाख कोटींचं साम्राज्य; कसा आहे लॅरी एलिसन यांचा प्रवास?
8
मित्रासोबत मिळून बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडवर केला अत्याचार; गुन्हा लपवण्यासाठी केलं असं काही की ऐकून होईल संताप!
9
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
10
Pitru Paksha 2025: पितृदोष दूर केला नाही तर किती पिढ्यांना त्रास होतो? गरुड पुराणात सापडते उत्तर!
11
मुंबईत घडलंय! मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत आईचेच प्रेमसंबंध, १० लाखांचे दागिने विकून पळून जाण्याचा प्लॅन; पण...
12
रशियन नोकऱ्या स्वीकारू नका; जीवावर बेतू शकतं... परराष्ट्र मंत्रालयाचा भारतीयांना थेट इशारा
13
ना चीनला पळाले, ना दुबईत गेले; 'या' सीक्रेट जागेवर लपलेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली!
14
Thane Fraud: पोलिसालाही ‘तो’ शेअर्स महागात, कोट्यवधीचा ऑनलाइन डल्ला
15
IPS Archit Chandak : देशसेवेचं स्वप्न! तब्बल ३५ लाखांचं पॅकेज नाकारलं अन् पहिल्याच प्रयत्नात IPS, पत्नीही आहे IAS
16
iPhone 17 Series:'फोल्ड करून दाखवा', आयफोन १७ सिरीज लाँच होताच सॅमसंगने अ‍ॅपलची खिल्ली उडवली
17
"घाई काय आहे, अजिबात नाही"; भारत-पाक सामन्यावर सुप्रीम कोर्टाने दिला तीन वाक्यात निकाल
18
एफडी विसरा... पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत ५.५५ लाख रुपयांचा फिक्स परतावा; दरमहा मिळेल व्याज
19
Navya Malik : आधी मैत्री, मग ग्राहक बनवायची; नेत्यांच्या मुलांना केलं वेडं, ड्रग्ज क्वीनने ८५० श्रीमंतांना लावलं व्यसन
20
फ्रान्समध्ये सरकारविरोधात लाखो लोक रस्त्यावर का उतरले? चार कारणे समजून घ्या

भीमा नदीपात्राला डबक्याचे स्वरूप

By admin | Updated: May 19, 2016 02:04 IST

भीमा नदीपात्राला डबक्याचे स्वरूप आले असून, साधारणपणे पाच दिवस पुरेल इतकेच पाणी शिल्लक राहिले आहे.

राजेगाव : येथील भीमा नदीपात्राला डबक्याचे स्वरूप आले असून, साधारणपणे पाच दिवस पुरेल इतकेच पाणी शिल्लक राहिले आहे. १९७६मध्ये उजनी धरण झाल्यानंतर ४० वर्षांत पहिल्यांदाच अशी भयानक परिस्थिती पाहण्याची दुर्दैवी वेळ राजेगावकरांवर आल्याची माहिती येथील जुने जाणकार नागरिक सांगत आहेत. मंगळवारी (दि. १७) येथील सामाजिक कार्यकर्ते, पदाधिकारी, तरुण कार्यकर्ते, शेतकरी यांनी एकत्र येऊन नदीपात्राची भयानक परिस्थिती पाहून शेतकऱ्यांना विनंती करून आपले विद्युत पंप बंद करण्यास सांगितले. नदीपात्रात जे काही पाणी शिल्लक राहिले आहे, त्याचा पुढील काळात गावातील जनावरांच्या व माणसांच्या पिण्यासाठी योग्य वापर करण्यात येईल, असे शेतकऱ्यांना आवाहन केले. शेतकऱ्यांनीही या मागणीला पाठिंबा देऊन स्वत:हून कृषीपंप बंद केले. नदीपात्रात पाच ते सहा दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे; त्यामुळे प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेऊन या परिसरात पिण्याच्या पाण्याचे नियोजन करण्याची मागणी नागरिक करीत आहेत. पात्रातील पाणी संपल्यामुळे कृषीपंप, केबल, पाईप, विद्युत पेट्या गुंडाळून घरी नेण्यासाठी धांदल उडाली आहे.