शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

पंढरपूरचा दर्शन मंडप पाडून नवीन बांधणार; भाविकांना अधिक सुविधा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2022 07:07 IST

प्रस्ताव शासनाकडे सादर, १९८७मध्ये तत्कालीन मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी तथा प्रांताधिकारी प्रभाकर देशमुख यांनी हा सात मजली दर्शन मंडप उभारण्यासाठी पुढाकार घेतला होता.

पंढरपूर : वाराणसीच्या धर्तीवर पंढरपूरचा विकास करण्याबाबत आरखडा तयार करण्यात आला आहे.  विठ्ठल दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या दर्शन रांगेसाठी सात मजली श्री संत ज्ञानेश्वर दर्शन मंडप बांधण्यात आला होता. त्या दर्शन मंडपातील एकच मजला दर्शन रांगेसाठी उपयोगात येत होता. त्यामुळे त्या जागेवर नवी इमारत उभारून भाविकांना अनेक सुविधा उपलब्ध करून देण्याबाबतचा प्रस्ताव अधिकाऱ्यांनी शासन दरबारी सादर केला आहे.

१९८७मध्ये तत्कालीन मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी तथा प्रांताधिकारी प्रभाकर देशमुख यांनी हा सात मजली दर्शन मंडप उभारण्यासाठी पुढाकार घेतला होता. सुमारे ३५ हजार भाविकांची क्षमता आहे. मागील वर्षापासून दर्शन रांगेसाठी या संत ज्ञानेश्वर दर्शन मंडपाचा वापर सुरू होता. परंतु, काही भाविक मंडपातून खाली पडण्याच्या घटना देखील यापूर्वी घडल्या होत्या. त्याचबराबेर दर्शन मंडपाचे पाच मजले चढणे-उतरणे जिकरीचे होत असल्याने २०१८पासून यातील फक्त पहिल्याच मजल्याचा दर्शन रांगेसाठी वापर कण्यात येत आहे. यामुळे दर्शन मंडपातील इतर मजल्यांचा काहीच उपयोग होत नाही. यामुळे हा दर्शन मंडप पाडून नवीन इमारत बांधणे आवश्यक असल्याचा प्रस्ताव अधिकाऱ्यांनी शासनाकडे दिला आहे. अस्तित्वातील दर्शन मंडप पाडल्यानंतर त्याठिकाणी ११ हजार चौ. मी. जागा उपलब्ध होत आहे. 

असे आहे नियोजननव्या इमारतीत मंदिर समितीचे प्रशासकीय कार्यालय, पार्किंग, अग्निशामक यंत्रणा, रुग्णवाहिका पार्किंग, पोलीस चौकी, व्हीआयपी विश्रामगृह करण्याचे नियोजन आहे. त्यासाठी २० कोटींचा निधी आवश्यक असल्याचे विकास आराखड्यात नमूद केले आहे. परंतु, याबाबत ठोस निर्णय झाला नसल्याचे प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी सांगितले.

टॅग्स :Pandharpurपंढरपूर