शहरं
Join us  
Trending Stories
1
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
2
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
3
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
4
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
5
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
6
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
7
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
8
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
9
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
10
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप
11
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
12
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
13
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
14
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
15
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
16
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
17
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
18
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
19
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
20
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर

विक्रमगडमधील ईस्टिंम इंडस्ट्रियल कंपनी बंद करण्याचे आदेश

By admin | Updated: September 24, 2016 14:37 IST

विक्रमगडमधील ईस्टिंम इंडस्ट्रियल कंपनी बंद करण्याचे आदेश देण्यात आले असून शेकडो स्थानिकांवर बेकारीची कु-हाड कोसळणार आहे.

राहूल वाडेकर, ऑनलाइन लोकमत
विक्रमगड, दि. २४ -  विक्रमगड़ तालुक्यातील एकमेव कंपनी इस्टिंम इंडस्ट्रीयल ह्या  कंपनीला वाडा उपविभागीय अधिकारी डॉ.मोहन नंदलकर यांनी सार्वजनिक ठिकाणी उपद्रव निर्माण केल्यामुळे सादर कंपनीचे उत्पादन प्रदुषण निर्माण करणाऱ्या घटकाचे उस्तर्जन व कंपनीचे उत्पादन पुढील आदेश  येईपर्यंत बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
  कंपनीच्या  सोडण्यात आलेल्या कैमिकल युक्त पाण्यामुळे आलोंडे  ह्या गावातील शेकडो हेक्टर शेतीचे नुकसान झ्ाले आहे.तसेच ह्या कैमिकल युक्त पाण्यामुळे गावातुन वाहणाऱ्या ओहळात पूर्णपणे पाणी फेसाळ बनल्यामुळे ह्या ओहळातील मासे,खेकडे मोठ्या प्रमाणात मृत पावले होते.
   मात्र ह्या शासकीय आदेशामुळे शेकडो स्थानिक तरुणांवर बेरोजगरचे संकट उभे राहिले असून पुन्हा एकदा त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
 
सदर कंपनीच्या वेवस्थापनाकड़े विचारणा केली असता हे घटना ही एखाद्या अधन्यात कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी हे जाणून-भुजं केले असून ह्याबबत आम्ही विक्रमगड़ पोलिस स्टे. येथे गुन्हा नोंदविला आहे.तसेच झ्ालेल्या शेतकऱ्यांची नुकसान भरपाई देण्यास कंपनीप्रशासन तयार आहे.मात्र पुढील शासकीय आदेश येईपर्यंत आम्ही कंपनीचे उत्पादन थांबवत आहोत.
 
प्रतिक्रिया 
 
सदर कंपनी बंद झ्ाल्यास येथील स्थानिक असलेल्या शेकडो आदिवाशी तसेच इतर समाज्याच्या तरुणांवर बेरोजगाराची कुराड कोसळून अनेक संसार रस्त्यावर येतील.त्यासाठी कंपनी बंद करने हा पर्याय नासून ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झ्ाले आहे त्यांना तत्काल नुकसानभरपाई देऊन ही कंपनी चालू ठेवावी..व कंपनीने आपली सुरक्षावेवस्था वाढऊन  असे प्रकार पुढील काळात घडू नयेत याची काळजी घ्यावी.
    -  डॉ.सिद्धार्थ सांबरे ,  सामाजिक कार्यकर्ते
-------------------------------------
मी विक्रमगड तालुक्यातील बोरसेपाडा येथील तरुण असून आलोंडा येथील कंपनी चालू झ्ाल्याने मला येथे रोजगार मिळाला.गेली चार वर्ष मी ह्या कंपनीत काम करतो व माझ्या कुटुंबाचे उदरनिर्वाह करतो. जर ही कंपनी प्रशाशासनाने बंद केल्यास मी व माझ्यासरख्या अनेक आदिवाशी तरुणांवर बेरोजगरिची कुऱ्हाढ कोसळनार आहे.त्यामुळे आमच्या कुटुंबावर  उपासमारीची वेळ आली आहे.
     - बाळू सहारे, (आदिवाशी स्थानिक कामगार)
 
शासनाने तदकाफड़की निर्णय घेऊन आलोंडा येथील इस्टिंम प्रा.ली. कंपनीला सील ठोकला आहे त्यामुळे  आमच्यावर बेरोजगरीचा प्रश्न निर्माण झाला आहे.त्यामुळे शासनानीयोग्य तो निर्णय घेऊन ही कंपनी त्वरित चालू करावी.नाहीतर येथील बेरोजगार झालेल्या तरुणांना पर्यायी वेवस्था निर्माण करुन द्यावी. नाहीतर ह्या कंपनीत शेकडो बेरोजगार झ्ालेल्या तरुणांना आंदोलन करावे लागेल.
    - सतेज ठाकरे, ( स्थानिक कर्मचारी)