शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
7
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
8
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
9
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
10
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
11
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
12
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
13
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
14
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
15
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
16
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
17
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
18
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
19
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
20
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी

येत्या निवडणुकीत 'राणेंचीच लाट' येणार : निलेश राणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2018 21:12 IST

 महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची जाहीर सभा संस्थापक अध्यक्ष माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत वैभववाडीत झाली

वैभववाडी : येत्या निवडणुकीत अन्य कुणाचीही नाही, फक्त राणे लाटच असेल, असा विश्वास माजी खासदार निलेश राणे यांनी वैभववाडीत व्यक्त केला.

   महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची जाहीर सभा संस्थापक अध्यक्ष माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत वैभववाडीत झाली. यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले विकास सहज होत नसतो. त्यासाठी निधी आणणारा आपला सक्षम माणूस संसद आणि विधीमंडळात असावा लागतो. सिंधुदुर्गची ओळख निर्माण करण्यासाठी राणेंनी 40 वर्षे वेचली.

 तुम्हाला आमदार मिळाला. त्यांना मंत्री, मुख्यमंत्री करण्याची जबाबदारी तुमची आहे, अशी भावनिक साद निलेश राणे यांनी घातली. यावेळी दत्ता सामंत, सतीश सावंत, सम्राट महाडीक, भालचंद्र साठे यांची भाषणे झाली.

जयेंद्र रावराणे 'स्वाभिमान'मध्येचार वर्षांपूर्वी राणेंना सोडून शिवबंधन हाती बांधलेले जयेंद्र रावराणे यांनी या वेळी स्वाभिमान पक्षात प्रवेश केला.  आपण राणेंच्या सुचनेनुसारच शिवसेनेत खबऱ्या बनून गेलो होतो, असे रावराणे यांनी यावेळी बोलताना सांगितले.

टॅग्स :Nilesh Raneनिलेश राणे Narayan Raneनारायण राणे maharashtra swabhimaani pakshमहाराष्ट्र स्वाभिमान पक्ष