शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

सध्या मंत्रिपद मिळवणे हाच राजकारणाचा एकमेव उद्देश झाला आहे - पृथ्वीराज चव्हाण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2017 15:26 IST

सध्याच्या राजकीय परीस्थितीत काहीही करून मंत्रिपद मिळवणे हाच एकमेव उद्देश बनला आहे असे स्पष्टमत माजी मुखमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.

औरंगाबाद, दि. ५ : सध्याच्या राजकीय परीस्थितीत काहीही करून मंत्रिपद मिळवणे हाच एकमेव उद्देश बनला आहे असे स्पष्टमत माजी मुखमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.  सकाळी १० वाजता एमजीएम येथील एका कार्यक्रमात ' राजकारणात नैतिकता शिल्लक आहे का ?' या विषयावर ते बोलत होते. 

यावेळी त्यांनी समाज, माध्यमे व राजकारण या तिन्ही विषयवार मार्मिक मते मांडली. ते म्हणाले, काहीही करून मंत्रीपद मिळवायचे असाच एकमेव उद्देश राजकारणात हल्ली दिसत आहे. यासाठी कोणताही मार्ग पत्करावा लागला तरी चांगले अशीच राजकारण्यांची भूमिका होत चाली आहे. यासोबतच मागच्याच आठवड्यात एका नव्या राजकीय पक्षाची स्थापना झाली. मला वाटते आता राजकीय पक्ष स्थापनेवर कायदेशीर मर्यादा असायला हव्यात असे म्हणत त्यांनी नारायण राणे यांच्या नव्या राजकीय पक्षावर खोचक टीका केली. 

माध्यमांनी व समाजाने दबाव ठेवावा राजकारण्यांवर समाजाने व माध्यमांनी दबाव ठेवायला हवा. तेव्हाच ते आपले काम योग्य पद्धतीने करतील. राजकारणात आता नैक्तीक्ता शिल्लक राहिली नाही. विधानसभेत आम्ही ' नैतिक समिती' स्थापन व्हावी याबद्दल पाठपुरावा करत आहे  हे सरकार असंवेदनशील शेतक-यांच्या बाबतीत हे सरकार अत्यंत असंवेदनशील आहे. ३२ हजार कोटींची कर्जमाफी दिली अशी केवळ घोषणा केली आहे. मात्र, प्रत्यक्षात हि कर्जमाफी केवळ ५ हजार कोटींच्या आसपास असेल. असे हि ते म्हणाले.