शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

सध्या मंत्रिपद मिळवणे हाच राजकारणाचा एकमेव उद्देश झाला आहे - पृथ्वीराज चव्हाण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2017 15:26 IST

सध्याच्या राजकीय परीस्थितीत काहीही करून मंत्रिपद मिळवणे हाच एकमेव उद्देश बनला आहे असे स्पष्टमत माजी मुखमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.

औरंगाबाद, दि. ५ : सध्याच्या राजकीय परीस्थितीत काहीही करून मंत्रिपद मिळवणे हाच एकमेव उद्देश बनला आहे असे स्पष्टमत माजी मुखमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.  सकाळी १० वाजता एमजीएम येथील एका कार्यक्रमात ' राजकारणात नैतिकता शिल्लक आहे का ?' या विषयावर ते बोलत होते. 

यावेळी त्यांनी समाज, माध्यमे व राजकारण या तिन्ही विषयवार मार्मिक मते मांडली. ते म्हणाले, काहीही करून मंत्रीपद मिळवायचे असाच एकमेव उद्देश राजकारणात हल्ली दिसत आहे. यासाठी कोणताही मार्ग पत्करावा लागला तरी चांगले अशीच राजकारण्यांची भूमिका होत चाली आहे. यासोबतच मागच्याच आठवड्यात एका नव्या राजकीय पक्षाची स्थापना झाली. मला वाटते आता राजकीय पक्ष स्थापनेवर कायदेशीर मर्यादा असायला हव्यात असे म्हणत त्यांनी नारायण राणे यांच्या नव्या राजकीय पक्षावर खोचक टीका केली. 

माध्यमांनी व समाजाने दबाव ठेवावा राजकारण्यांवर समाजाने व माध्यमांनी दबाव ठेवायला हवा. तेव्हाच ते आपले काम योग्य पद्धतीने करतील. राजकारणात आता नैक्तीक्ता शिल्लक राहिली नाही. विधानसभेत आम्ही ' नैतिक समिती' स्थापन व्हावी याबद्दल पाठपुरावा करत आहे  हे सरकार असंवेदनशील शेतक-यांच्या बाबतीत हे सरकार अत्यंत असंवेदनशील आहे. ३२ हजार कोटींची कर्जमाफी दिली अशी केवळ घोषणा केली आहे. मात्र, प्रत्यक्षात हि कर्जमाफी केवळ ५ हजार कोटींच्या आसपास असेल. असे हि ते म्हणाले.