शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या जाहीरनाम्यातच घोषणा, ३० जून २०२६ पूर्वी शेतकऱ्यांची केली जाणार कर्जमाफी: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
2
आजचे राशीभविष्य - ३१ ऑक्टोबर २०२५; विवाहेच्छुकांचे विवाह जुळतील, मित्रांकडून भेटवस्तू मिळतील
3
मुंबईत ऑडिशनच्या नावे १७ मुलांसह २० जणांना ठेवले ओलिस; अपहरणकर्त्याचे एन्काऊंटर करत सर्वांची नाट्यमयरीत्या सुटका
4
दोन नोटिशींना प्रतिसाद नाही; उद्धव ठाकरे यांना आयोगाची कारणे दाखवा नोटीस
5
'गोंधळ कायम ठेवून निवडणुका म्हणजे मॅच फिक्सिंग'; राज ठाकरे यांचा आरोप, ईव्हीएम सेटिंगचे प्रात्यक्षिक
6
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
7
ऑडिशनमध्ये निवड झालेली मुले ग्रामीण भागातील; खिडकीतून आत जाऊन फिल्मी स्टाइलने सुटका
8
तिसरीपासून 'एआय' शिकणार मुलं; पुढील वर्षांपासून अंमलबजावणी, एक कोटी शिक्षकांना प्रशिक्षण
9
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
10
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
11
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
12
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला
13
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
14
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
15
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
16
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
17
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
18
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
19
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
20
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम

सध्या मंत्रिपद मिळवणे हाच राजकारणाचा एकमेव उद्देश झाला आहे - पृथ्वीराज चव्हाण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2017 15:26 IST

सध्याच्या राजकीय परीस्थितीत काहीही करून मंत्रिपद मिळवणे हाच एकमेव उद्देश बनला आहे असे स्पष्टमत माजी मुखमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.

औरंगाबाद, दि. ५ : सध्याच्या राजकीय परीस्थितीत काहीही करून मंत्रिपद मिळवणे हाच एकमेव उद्देश बनला आहे असे स्पष्टमत माजी मुखमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.  सकाळी १० वाजता एमजीएम येथील एका कार्यक्रमात ' राजकारणात नैतिकता शिल्लक आहे का ?' या विषयावर ते बोलत होते. 

यावेळी त्यांनी समाज, माध्यमे व राजकारण या तिन्ही विषयवार मार्मिक मते मांडली. ते म्हणाले, काहीही करून मंत्रीपद मिळवायचे असाच एकमेव उद्देश राजकारणात हल्ली दिसत आहे. यासाठी कोणताही मार्ग पत्करावा लागला तरी चांगले अशीच राजकारण्यांची भूमिका होत चाली आहे. यासोबतच मागच्याच आठवड्यात एका नव्या राजकीय पक्षाची स्थापना झाली. मला वाटते आता राजकीय पक्ष स्थापनेवर कायदेशीर मर्यादा असायला हव्यात असे म्हणत त्यांनी नारायण राणे यांच्या नव्या राजकीय पक्षावर खोचक टीका केली. 

माध्यमांनी व समाजाने दबाव ठेवावा राजकारण्यांवर समाजाने व माध्यमांनी दबाव ठेवायला हवा. तेव्हाच ते आपले काम योग्य पद्धतीने करतील. राजकारणात आता नैक्तीक्ता शिल्लक राहिली नाही. विधानसभेत आम्ही ' नैतिक समिती' स्थापन व्हावी याबद्दल पाठपुरावा करत आहे  हे सरकार असंवेदनशील शेतक-यांच्या बाबतीत हे सरकार अत्यंत असंवेदनशील आहे. ३२ हजार कोटींची कर्जमाफी दिली अशी केवळ घोषणा केली आहे. मात्र, प्रत्यक्षात हि कर्जमाफी केवळ ५ हजार कोटींच्या आसपास असेल. असे हि ते म्हणाले.