शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

अरे देवा...! बारावीच्या ३७२ उत्तरपत्रिकांत एकच हस्ताक्षर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2023 11:07 IST

राज्य शिक्षण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी आता तोंडावर बोट ठेवले आहे.

छत्रपती संभाजीनगर : बारावी परीक्षेतील भौतिकशास्त्र विषयाच्या तब्बल ३७२ उत्तरपत्रिकांमध्ये एकाच व्यक्तीचे हस्ताक्षर असल्याचा चौकशी समितीचा अहवाल प्राप्त होताच बोर्डात खळबळ उडाली आहे. राज्य शिक्षण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी आता तोंडावर बोट ठेवले आहे.

बीड आणि हिंगोली जिल्ह्यातील काही केंद्रांमधील या उत्तरपत्रिका आहेत. आठ दिवसांपासून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे, पण अद्यापही मुळापर्यंत पोहोचता आलेले नाही. बोर्डात यासंदर्भात प्रचंड गोपनीयता बाळगली जात आहे. ३७२ उत्तरपत्रिकांमध्ये एकसारखेच हस्ताक्षर आहे, तर मग सेंटरच मॅनेज झाले होते, की उत्तरपत्रिकाच बाहेर देण्यात आल्या होत्या. उत्तरपत्रिकांना नेमके कोठून पाय फुटले, हा साराच प्रकार संशयाच्या भोवऱ्यात आहे. यासंदर्भात दोन- तीन दिवसांत मॉडरेटर्सची चौकशी केली जाणार आहे.

विद्यार्थी म्हणतात, ते आम्ही नव्हेच ! संबंधित विद्यार्थ्यांना नोटीस पाठवून बोर्डाने त्यांची सुनावणी घेतली. यावेळी विद्यार्थ्यांनी ‘तो मी नव्हेच’ अशी भूमिका बजावली. त्यानंतर १५ मेपासून परीक्षा केंद्र संचालकांची सुनावणी घेण्यात आली, मात्र अजूनही निष्कर्श निघालेला नाही.  

टॅग्स :ssc examदहावीexamपरीक्षा