शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

राज्यभरात ५६ लाख ५९ हजार शेतक-यांचे आॅनलाइन अर्ज, अहमदनगरचे सर्वाधिक शेतकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2017 01:34 IST

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेसाठी मुदतीत म्हणजे २२ सप्टेंबरच्या रात्रीपर्यंत राज्यातील ५६ लाख ५९ हजार ३९३ शेतकºयांनी आॅनलाइन अर्ज दाखल केले आहेत.

- अरुण बारसकर ।सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेसाठी मुदतीत म्हणजे २२ सप्टेंबरच्या रात्रीपर्यंत राज्यातील ५६ लाख ५९ हजार ३९३ शेतकºयांनी आॅनलाइन अर्ज दाखल केले आहेत.राज्यातील थकबाकीदार व नियमित कर्ज भरणाºया शेतकºयांनी कर्जमाफीचा फायदा मिळावा यासाठी आॅनलाइन अर्ज दाखल केले आहेत. अर्ज भरण्याच्या मुदतीत आलेल्या अर्जांची लेखापरिक्षकांकडून तपासणी सुरू आहे. या अर्जांच्या गावनिहाय याद्या तयार केल्या जाणार असून त्याचे दोन आॅक्टोबर रोजी चावडीवाचन होणार आहे. त्यानंतर पात्र याद्या कर्जमाफीसाठी पात्र ठरणार आहेत.कर्जमाफीसाठी अर्ज दाखल करण्याची मुदत संपली असून, आलेल्या अर्जांची तपासणी व अंतिम याद्या करण्याचे काम वेगाने सुरू आहे. तपासणीत आढळलेल्या त्रुटी पूर्ण करुन घेतल्या जातील. मुख्यमंत्र्यांनी जाहीर केल्याप्रमाणे दिवाळी अगोदर कर्जाची रक्कम शेतकºयांच्या खात्यावर जमा केली जाईल, अशी माहिती सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली.मुंबईचे २५ हजार शेतकरीअहमदनगर जिल्ह्यातून तीन लाख ३४ हजार ९२० शेतकºयांनी आॅनलाइन अर्ज दाखल केले आहेत. अकोला- एक लाख ३९ हजार ४२०, अमरावती- एक लाख ९७ हजार ७९३, औरंगाबाद- दोन लाख ६८ हजार ४०२, बीड- दोन लाख ७५ हजार ३५२, भंडारा-८९ हजार ६७२, बुलढाणा-दोन लाख ५२ हजार ४०९, चंद्रपूर- एक लाख ३९ हजार ६०९, धुळे- ९३ हजार ५४९, गडचिरोली- ४५ हजार ८२७, गोंदिया- ८२ हजार २९५, हिंगोली- एक लाख नऊ हजार ३८५, जळगाव-दोन लाख ८० हजार २७०, जालना- दोन लाख १५ हजार ४०७, कोल्हापूर- दोन लाख ७० हजार ५९०, लातूर- एक लाख ९८ हजार २०१, मुंबई- २३ हजार ७१५, मुंबई(उपनगर)- १६२०, नागपूर- एक लाख १० हजार ५२०, नांदेड- दोन लाख ६६ हजार १३३, नंदुरबार- ४९ हजार १७८, नाशिक- दोन लाख ६४ हजार ७५६, उस्मानाबाद- एक लाख ३९ हजार ५७७, पालघर-३६५३, परभणी- एक लाख ८० हजार ९४०, पुणे- दोन लाख ९८ हजार ६४, रायगड- २७ हजार ६९, रत्नागिरी- ४७ हजार १९३, सांगली- एक लाख ८८ हजार ३३३, सातारा- दोन लाख ४० हजार ७४७, सिंधुदुर्ग- ३६ हजार ५२४, सोलापूर- दोन लाख २० हजार ९९२, ठाणे- ७१ हजार २७७, वर्धा- ९८ हजार ४५५, वाशिम- एक लाख २९ हजार ७८१, यवतमाळ- दोन लाख ५२ हजार ७३४, इतर- १५ हजार ३१ असे ५६ लाख ५९ हजार ३९३ शेतकºयांनी आॅनलाईन अर्ज दाखल केले आहेत.

टॅग्स :Farmerशेतकरी