शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

बंगळुरूला कांदा नेणाऱ्या शेतकऱ्यांची झाली परवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2019 06:47 IST

आतबट्ट्याचा व्यवहार : परतीच्या प्रवासासाठी हात पसरण्याची वेळ

- अरुण बारसकर

सोलापूर : महाराष्ट्रात कांद्याला दर मिळेना म्हणून कर्नाटकातील बंगळुरु मार्केट यार्डात ट्रकने कांदा घेऊन गेलेल्या महाराष्ट्रातील शेतकºयांची दयनीय अवस्था झाली आहे. बंगळुरू मार्केटमध्ये देशभरातून कांदा घेऊन आलेल्या ट्रकच्या लांबचलांब दोन किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या आहेत. कांदा ठेवायला जागाच नसल्याने नंबर येणार कधी आणि भाव मिळणार किती, याची काहीच शाश्वती नसल्याने कांदा घेऊन परतीचा प्रवास करण्यासाठी सोलापूरच्या काही शेतकऱ्यांनी पैसे मागविले आहेत.

सोलापूरसह संपूर्ण महाराष्ट्रातून बंगळुरू मार्केटमध्ये कांदा जातो. सध्या तेथे कांदा उरतण्यासाठी जागा नसल्याने बाहेर दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. सोमवारी २०० ते ६०० रुपये दर मिळाला. काही कांदा प्रति क्विंटल ८०० रुपयानेही विक्री झाल्याचे सांगण्यात आले. सोलापूरहून बंगळुरूला कांदा वाहतुकीसाठी प्रति टन २४०० रुपये भाडे घेतले जात आहे. एका ट्रकचे वाहतुक भाडे किमान ५६ हजार रुपये मोजावे लागते. शिवाय हमालीही द्यावी लागते. ज्यांच्या कांद्याला २०० व ३०० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला त्यांना पदरमोड करावी लागत आहे.खाते-पोते बार झाले अन्...गावडीदारफळचे अर्जुन पवार, धर्मराज पवारसह चार शेतकरी एका ट्रकमध्ये कांदा बेंगलोरला विक्रीसाठी घेऊन गेले होते. कांद्याला प्रति क्विंटल २०० रुपये, ३०० रुपये, ३५० रुपये व ४०० रुपये दर मिळाला. ट्रकचे भाडे व बेंगलोरला जाण्यासाठी झालेला वैयक्तिक खर्च वजा जाता आतबट्ट्याचा व्यवहार झाला. कांदा उत्पादन, कांदा कापणी व भरणीचा खर्च आम्हाला सोसावा लागला, असे पवार म्हणाले. 

गुरुवारी रात्री कांदा भरुन गेलेला ट्रक शनिवारी बंगळुरुला पोहोचल्या. सोमवारी विक्री झाली. ११८ पिशव्याचे १२ हजार ५०० रुपये गाडी गेले. चार दिवसाचा खर्च वगळता हातात काहीच राहीले नाही.- श्रीकांत ननवरेकांदा उत्पादक शेतकरी

टॅग्स :onionकांदाSolapurसोलापूरBengaluruबेंगळूर