शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
2
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
3
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
4
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
5
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
6
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
7
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
8
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
9
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
10
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
11
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
12
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
13
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
14
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
15
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
16
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
17
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
18
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
19
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
20
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती

कांदा, टोमॅटोची घसरण कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2018 12:01 IST

फळे,भाजीपाला : पुणे येथे गेल्या काही दिवसांपासून कांदा, टोमॅटोच्या दरात सुरू असलेली घसरण कायम आहे.

पुणे येथे गेल्या काही दिवसांपासून कांदा, टोमॅटोच्या दरात सुरू असलेली घसरण कायम आहे. इतर भाज्यांचे दर स्थिर आहेत. पावसाने ओढ दिल्याने पालेभाज्यांच्या दरात दहा ते वीस टक्क्यांनी वाढ झाली.  

मंगळवारी कांद्याचे प्रतिक्विंटल दर ६०० ते १३००, बटाटा १३०० ते १८००, लसूण ८०० ते २६०० आणि ३ ते ६ हजार ६०० एवढे होते. गेल्या आठवड्यात अद्रकचे प्रतिक्विंटलचे दर २००० ते ५ हजार ८०० होते. मंगळवारी ३ हजार ते ६ हजारपर्यंत दर वाढले. वांगी, कारली, भेंडी, दोडका, हिरवी मिरची, सिमला मिरची आदी भाज्यांचेही दर स्थिर होेते.

पितृपंधरवडा संपल्याने भाज्यांची मागणी कमी झाल्याची माहिती पुणे जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. येत्या आठवडाभरात पाऊस न झाल्यास भाज्यांचे दर वाढण्याची शक्यता आहे. ऐन सणासुदीच्या दिवसांत दर वाढणार असल्याने गृहिणी चिंताग्रस्त झाल्या आहेत. 

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र