शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

एक जीव गेला, दुसरा जीव जाऊ देणार नाही; बाळू धानोरकरांच्या आमदार पत्नीचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2024 13:00 IST

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये गटबाजी सुरु झाली आहे. कोणाला तिकीट मिळणार यावरून एकमेकांचे पत्ते कापण्याचे काम सुरु आहे.

एकीकडे राहुल गांधी यांची बहुचर्चित असलेली भारत जोडो न्याय यात्रा महाराष्ट्रात सुरु होण्यास अवघे काही तास शिल्लक आहेत. त्यातच आता काँग्रेसचे आमदार पक्षातील गटबाजीविरोधात बोलू लागले आहेत. काँग्रेसच्या आमदार प्रतिभा धानोरकर यांनी गंभीर आरोप केले आहेत. काँग्रेसमधील गटबाजीमुळेच खासदार पतीचा जीव गेल्याचा आरोप धानोरकर यांनी केला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये गटबाजी सुरु झाली आहे. कोणाला तिकीट मिळणार यावरून एकमेकांचे पत्ते कापण्याचे काम सुरु आहे. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचे दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांचा या गटबाजीमुळेच जीव गेल्याचा गंभीर आरोप आमदार असलेल्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांनी केला आहे. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक मतदारास याची माहिती आहे, असेही त्या म्हणाल्या आहेत. 

टीव्ही ९ या मराठी वृत्तवाहिनीने याचे वृत्त दिले आहे. खासदार गेले तेव्हापासून माझ्या पक्षातील लोकच माझा विरोध करत आहेत. या विरोधामुळेच माझ्या पतीचा जीव गेला. पक्षातील लोकांनीच धानोरकरांना मानसिक त्रास दिला. आता ते माझ्या मागे लागले आहेत. एक जीव गेला, दुसरा जीव जाऊ देणार नाही, असा इशारा धानोरकर यांनी काँग्रेस नेत्यांना दिला.  

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूरcongressकाँग्रेस