शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

एक जीव गेला, दुसरा जीव जाऊ देणार नाही; बाळू धानोरकरांच्या आमदार पत्नीचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2024 13:00 IST

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये गटबाजी सुरु झाली आहे. कोणाला तिकीट मिळणार यावरून एकमेकांचे पत्ते कापण्याचे काम सुरु आहे.

एकीकडे राहुल गांधी यांची बहुचर्चित असलेली भारत जोडो न्याय यात्रा महाराष्ट्रात सुरु होण्यास अवघे काही तास शिल्लक आहेत. त्यातच आता काँग्रेसचे आमदार पक्षातील गटबाजीविरोधात बोलू लागले आहेत. काँग्रेसच्या आमदार प्रतिभा धानोरकर यांनी गंभीर आरोप केले आहेत. काँग्रेसमधील गटबाजीमुळेच खासदार पतीचा जीव गेल्याचा आरोप धानोरकर यांनी केला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये गटबाजी सुरु झाली आहे. कोणाला तिकीट मिळणार यावरून एकमेकांचे पत्ते कापण्याचे काम सुरु आहे. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचे दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांचा या गटबाजीमुळेच जीव गेल्याचा गंभीर आरोप आमदार असलेल्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांनी केला आहे. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक मतदारास याची माहिती आहे, असेही त्या म्हणाल्या आहेत. 

टीव्ही ९ या मराठी वृत्तवाहिनीने याचे वृत्त दिले आहे. खासदार गेले तेव्हापासून माझ्या पक्षातील लोकच माझा विरोध करत आहेत. या विरोधामुळेच माझ्या पतीचा जीव गेला. पक्षातील लोकांनीच धानोरकरांना मानसिक त्रास दिला. आता ते माझ्या मागे लागले आहेत. एक जीव गेला, दुसरा जीव जाऊ देणार नाही, असा इशारा धानोरकर यांनी काँग्रेस नेत्यांना दिला.  

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूरcongressकाँग्रेस