शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

दिलासादायक! राज्यासह देशातील कोरोना रुग्णसंख्येत घट, लसीकरणाचा आकडा 107.70 कोटींच्या पुढे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2021 22:25 IST

सध्या देशात सक्रिय प्रकरणांची संख्या एकूण प्रकरणांपैकी फक्त 1 टक्के आहे.

नवी दिल्ली: महाराष्ट्रासाठी खूप मोठा दिलासा देणारी बातमी आहे. राज्यातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट होताना दिसत आहे. राज्याच्या आरोग्य मंत्रालयांने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासात राज्यात 661 रुग्णांची नोंद झाली आहेत तर केवळ 10 जणांचा मृत्यू झाला आहे. आजची आकडेवारी ही गेल्या काही महिन्यातील सर्वात कमी आकडेवारी आहे. 

आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासात राज्यामध्ये एकूण 896 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले असून सध्या 14 हजार 714 इतकी सक्रिय रुग्णसंख्या आहे. राज्यातील कोरोना मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 97.6 टक्के इतके झाले आहे. सध्या राज्यात 1,48,880 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 968  व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

देशातील एकूण रुग्णसंख्या आटोक्यातदेशात कोरोनाच्या नवीन रुग्णांची संख्या कमी होत आहे. शुक्रवारी, गेल्या 24 तासात कोरानाच्या 12,729 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच, या दरम्यान 221 रुग्णांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. बरे होण्याचा दर सध्या 98.23% आहे, जो मार्च 2020 नंतरचा उच्चांक आहे. गेल्या 24 तासांबद्दल बोलायचे झाल्यास, 12, 165 लोक कोरोना संसर्गातून बरे झाले आहेत आणि बरे झालेल्या लोकांची संख्या 3,37,24,959 वर पोहोचली आहे. 

सध्या, देशात सक्रिय प्रकरणांची संख्या एकूण प्रकरणांपैकी फक्त 1 टक्के आहे, ही संख्या मार्च 2020 नंतर सर्वात कमी आहे. देशात सध्या कोरोनाचे 1,48,922 सक्रिय रुग्ण आहेत. दैनिक पॉझिटिव्हीटी रेट 1.90% आहे. चांगली गोष्ट म्हणजे गेल्या 32 दिवसांपासून हा आकडा दोन टक्क्यांच्या खाली जात आहे. तर, साप्ताहिक पॉझिटिव्हीटी दर 1.25% आहे, हा आकडा देखील गेल्या 42 दिवसात दोन टक्क्यांपेक्षा कमी राहिला आहे. देशात आतापर्यंत 107.70 कोटी लोकांचे लसीकरण झाले असून ही संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस