शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

घातक कचरा निर्माण करणाऱ्या ५ हजार ८७२ उद्योगांना नोटिसा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2018 01:15 IST

प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई; उद्योग जगतात खळबळ

- राजेश मडावी चंद्रपूर : घातक कचरा निर्माण करून त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट न लावणाºया राज्यातील ५ हजार ८७२ उद्योगांना प्रदूषण नियंत्रण मंडळाने नोटीसा बजावल्या आहेत. या घटनेने उद्योग क्षेत्रात खळबळ उडाली आहे.राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पाहणीनुसार राज्यातील ५ हजार ८७२ उद्योग घातक कचरा निर्माण करीत असल्याचे दिसून आले. या उद्योगांनी उत्पादनासोबतच सामायिक सांडपाणी प्रक्रिया, कचरा प्रक्रिया, साठवण व विल्हेवाट संयंत्रणा बसविली नाही. त्यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळाने मागील आठवड्यात या उद्योगांना कारवाईच्या नोटीसा बजावल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक पुणे प्रादेशिक विभागातील १ हजार १३४ उद्योगांचा समावेश आहे. दुसरा क्रमांक कल्याण विभागाचा लागतो. या कंपन्यांनी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मार्गदर्शक तत्वांचे पालन केले नाही तर कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.घातक कचरा निर्माण करणारे उद्योगविभाग        उद्योग संख्याअमरावती         ७२औरंगाबाद       ३२४चंद्रपूर              १३१कल्याण          ८७६कोल्हापूर        ३५७मुंबई               ३८०नागपूर            ३४०विभाग          उद्योग संख्यानाशिक             ४७९नवी मुंबई          ६९०पूणे                 ११३४ठाणे                ७४१रायगड            ३४८एकूण            ५८७२