शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

इतिहास असलेल्या किल्ल्यांना नखभरही धक्का लागू देणार नाही:  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2019 20:13 IST

छत्रपतींचा, मराठ्यांचा इतिहास जिथे जिथे आहे. त्या किल्ल्यांना काहीही करण्याची परवानगी सरकार कधीच देणार नाही.

ठळक मुद्देपर्यटन मंत्रालयाकडून गड किल्ल्यांना भाडे तत्वावर देण्याचा विचार सुरु असल्याची चर्चा

पुणे : राज्यातील इतिहास असलेल्या एकाही किल्ल्याला नखमयही धक्का लागू देणार नाही. हा जो पर्यटन मंत्रालयाचा निर्णय झाला तो ज्या किल्ल्यांना इतिहास नाही त्यांच्या संदर्भात आहे.  परंतु, या निर्णयाबाबत चुकीचे वृत्त पसरवले जात आहे ,  गड किल्ल्यांसंदर्भातील सरकारच्या निर्णयासंबधी उद्भवलेल्या परिस्थितीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टोक्ती दिली. 

पर्यटन मंत्रालयाकडून गड किल्ल्यांना भाडे तत्वावर देण्याचा विचार सुरु असून तिथे समारंभांना देखील परवानगी दिली जाणार असल्याच्या चर्चेने राजकीय व सामाजिक क्षेत्रात तीव्र पडसाद उमटले . विरोधकांनी देखील त्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. त्यानंतर सरकारक़डून या निर्णयावर सारवासारव करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर पुण्यात मुख्यमंत्र्याचा गणेश मंडळांच्या भेटीसाठीचा दौरा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी फडणवीस यांनी गडकिल्ल्यांविषयीच्या सरकारची भूमिका स्पष्ट केली. फडणवीस म्हणाले,  संभाजीराजांचे मी अभिनंदन करतो त्यांनी किल्ल्यांच्या संवर्धनाचे चांगले.काम केले आहे. मात्र, समाजात पर्यटन मंत्रालयाच्या निर्णयावर अफवा पसरविण्यात येत आहे. इतिहास असलेल्या कोणत्याही किल्ल्यांना काहीही धक्का लागणार नाही यावर आमचे लक्ष राहील.छत्रपतींचा, आमच्या मराठ्यांचा इतिहास जिथेजिथे आहे त्या किल्ल्यांना काहीही करण्याची परवानगी कधीच दिली जाणार नाही. जिथे फक्त चार भिंती राहिल्यात, कसला इतिहास.नाही तिथे पर्यटनाच्या दृष्टया काही करता येईल असा हा निर्णय आहे. तिथेही लग्न लावणार किंवा कार्यक्रम होणार असे नाही.

टॅग्स :PuneपुणेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसFortगडtourismपर्यटनShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजPoliticsराजकारणJaykumar Rawalजयकुमार रावल