शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

'आरक्षण नको, अल्पसंख्याक दर्जा द्या'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2020 03:36 IST

ब्राह्मण अधिवेशनात एकमुखाने मागणी

कोल्हापूर : ब्राह्मण समाज स्वाभिमानी आहे, त्यांना आरक्षणाची गरज नाही, पण प्रगतीसाठी समाजाला अल्पसंख्याकचा दर्जा देऊन स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करा, अशी एकमुखी मागणी कोल्हापुरात भरलेल्या ब्राह्मण अधिवेशनात करण्यात आली. यावर जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी समाजाच्या मागण्या काळजीपूर्वक सोडविल्या जातील, अशी ग्वाही दिली.आंतरराष्ट्रीय ब्राह्मण परिषदेतर्फे सर्व शाखा ब्राह्मण अधिवेशन कोल्हापुरात सुरू झाले आहे. दोन दिवसाच्या अधिवेशनाचे शनिवारी मंत्री पाटील यांच्या हस्ते उद्घाटन झाले. आमदार ऋतुराज पाटील, ब्राह्मण परिषदेचे अध्यक्ष मकरंद कुलकर्णी, काँग्रेस प्रवक्ते राजू वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती होती.पाटील म्हणाले, जात, धर्मात अडकल्याने समाजाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत चालले आहे. एकीकडे देशात आर्थिक परिस्थितीचे गंभीर संकट असताना दुसरीकडे मात्र स्वत: राज्यकर्ते असलेले केंद्र सरकारच विविध कायद्याच्या नावाखाली धार्मिक भावना भडकावण्याचे काम करीत आहे. कमकुवत घटकांना उभे करण्यासाठी राजर्षी शाहू महाराज यांनी वसतिगृहे उभारली. आताही हाच सामाजिक दृष्टिकोन समोर ठेऊन ब्राह्मण समाजाने तळागाळातील लोकांची परिस्थिती सुधारण्यासाठी पुढे यायला हवे.

टॅग्स :reservationआरक्षण