शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
2
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
3
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, ७ दिवसांचा दिला अल्टिमेटम; नेमके प्रकरण काय?
4
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
5
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
6
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
7
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
8
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
9
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
10
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
11
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
12
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
13
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
14
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
15
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
16
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
17
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...
18
DSP सिराजनं बेन स्टोक्सला केलं 'अरेस्ट'! विकेट गमावल्यावर कॅप्टननं हवेत भिरकावली बॅट (VIDEO)
19
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
20
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: ‘हे’ प्रभावी शिव मंत्र म्हणा, भाग्याची साथ मिळेल; लाभच लाभ होतील!

अहमदनगरचे आणखी पाणी जायकवाडीला सोडणार नाही!

By admin | Updated: March 12, 2015 01:44 IST

भंडारदरा व निळवंडे धरणांमधून यापुढे जायकवाडीला आणखी पाणी न सोडण्याचा निर्णय महाराष्ट्र जलसंपत्ती प्राधिकरणाने घेतला आहे.

संगमनेर (अहमदनगर) : भंडारदरा व निळवंडे धरणांमधून यापुढे जायकवाडीला आणखी पाणी न सोडण्याचा निर्णय महाराष्ट्र जलसंपत्ती प्राधिकरणाने घेतला आहे. सर्वोच्च न्यायालयाने दोन्ही धरणांच्या पाण्याबाबत दाखल याचिकांवर तीन आठवड्यांत निर्णय घेण्याचे निर्देश जलसंपत्ती प्राधिकरणास दिले होते.भंडारदरा व निळवंडे धरणांमधून जायकवाडीला अधिक पाणी सोडू नये, यासाठी माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली थोरात साखर कारखाना व हरिश्चंद्र पाणी पुरवठा फेडरेशनने याचिका केली होती. त्यानुसार २४ फेबु्रवारीला उच्च न्यायालयाच्या मुंबई खंडपीठात सुनावणी झाली. १० मार्चच्या अंतिम सुनावणी दरम्यान जलसंपत्ती प्राधिकरणाने दोन्ही धरणांतून जायकवाडीला अधिक पाणी न सोडण्याचा निर्णय घेतल्याचे पत्र न्यायालयास दिले. (प्रतिनिधी)