शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

सणोत्सवाच्या काळात बेकायदा मंडप नको, उच्च न्यायालय

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2018 05:56 IST

मुंबई, ठाणे, नवी मुंबई व पुणे यांसारख्या मोठ्या शहरांत सणोत्सवाच्या काळात एकही बेकायदा मंडप नको.

मुंबई : मुंबई, ठाणे, नवी मुंबई व पुणे यांसारख्या मोठ्या शहरांत सणोत्सवाच्या काळात एकही बेकायदा मंडप नको. यासंदर्भात आधी दिलेल्या आदेशांचे पालन झाले नाही, तर राज्य सरकार व महापालिकांना अवमान कारवाईस सामोरे जावे लागेल, अशी तंबी उच्च न्यायालयाने मंगळवारी दिली.सणांच्या काळात सार्वजनिक रस्त्यावर मंडप उभारून वाहतूककोंडी करणाऱ्या बेकायदा मंडपांवर कारवाईव करण्याचे आदेश यापूर्वीच उच्च न्यायालयाने राज्य सरकार व पालिकांना दिले. ‘आदेशांचे पालन झालेले नाही. न्यायालयाच्या आदेशाचे, ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन करून स्थानिक स्वराज्य संस्था बेकायदा मंडपांना सहन करत आहेत,’ असे निरीक्षण न्या. अभय ओक व न्या. रियाझ छागला यांच्या खंडपीठाने नोंदविले.‘मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, नाशिक, ठाणे यांसारख्या मोठ्या शहरांबाबतचा तरी अनुपालन अहवाल सादर करा. जर या शहरांत आदेशांचे पालन करण्यात आले नाही, तर आम्ही अवमान कारवाई करू,’ अशी तंबी न्यायालयाने दिली.>सुनावणी १२ सप्टेंबरलासणांच्या काळात ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश राज्य सरकार व स्थानिक स्वराज्य प्रशासनाला द्यावेत, अशी मागणी करणाºया अनेक याचिका उच्च न्यायालयात करण्यात आल्या आहेत. न्यायालयाने या याचिकांवरील सुनावणी १२ सप्टेंबर रोजी ठेवली.

टॅग्स :Ganeshotsavगणेशोत्सव