शहरं
Join us  
Trending Stories
1
"तर मी फडणवीसांना या जन्मी माफ करणार नाही", अंजली दमानियांची पोस्ट, 'तो' फोटोही केला शेअर
2
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
3
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
4
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
5
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
6
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
7
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
8
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
9
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
10
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
11
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
12
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
13
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
14
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
15
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
16
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
17
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
18
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
19
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
20
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

परतीच्या पावसाचे नऊ बळी, राज्यात आणखी दोन दिवस मुसळधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 06:17 IST

राज्यात परतीच्या पावसाचा प्रवास सुरू झाला असून, शुक्रवारी मुंबई, ठाणे, पालघर व दक्षिण महाराष्ट्रात जोरदार सरी बरसल्या.

मुंबई/पुणे : राज्यात परतीच्या पावसाचा प्रवास सुरू झाला असून, शुक्रवारी मुंबई, ठाणे, पालघर व दक्षिण महाराष्ट्रात जोरदार सरी बरसल्या. मुंबईत दुपारी चारनंतर अंधार दाटला आणि त्यानंतर पाऊस सुरू झाला. वीज पडून पालघर, धुळ्यात प्रत्येकी तीन, सोलापूरमध्ये दोन तर मुंबईत एकाचा असे एकूण नऊ बळी गेले आहेत.

६ ते ११ आॅक्टोबर कालावधीत विजांच्या कडकडाटासह महाराष्ट्रात ठिकठिकाणी पाऊस पडेल, असा इशारा वेधशाळेने दिला होता. मुंबईत भरदुपारी रात्रीसारखे वातावरण झाले होते. वरळी येथील प्रवीण तुकाराम जाधव (३५) यांच्या शेजारी वीज पडल्याने धक्का बसून त्यात त्यांचा मृत्यू झाला. शुक्रवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. धुळे जिल्ह्यात गव्हाणे येथे सुरेखाबाई दगडू पाटील (५०) व त्यांची मुलगी मोनिका (१८) आणि वाठोडा येथे उखुबाई दारासिंग पावरा (२०) यांचा वीज पडून मृत्यू झाला. सोलापूर जिल्ह्यात हिवरे येथे पांडुरंग चांगदेव लबडे (६५) व पापरी योगेश सुनील भोसले (२०) यांचा वीज पडून मृत्यू झाला.राज्यात पाऊस पुन्हा सक्रीय झाला असून कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात ७ ते ९ आणि विदर्भात ७ व ८ आॅक्टोबरला तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.पालघर, डहाणू, विक्र मगड, वसई तालुक्यात संध्याकाळी पाचच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह आलेल्या मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला. मनोर जवळील म्हसकर पाड्यातील संगीता सखाराम सुतार (४१), आंबेदा येथील वसंत कृष्णा पाटील (५४) तर विक्र मगडमध्ये एकनाथ काशीनाथ शेलार (३५ रा. केव) या तिघांचा अंगावर वीज पडून मृत्यू झाला. -वृत्त/२

टॅग्स :Rainपाऊस