शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

पुढील वर्षी महाविद्यालयीन निवडणुका

By admin | Updated: November 21, 2014 01:56 IST

महाविद्यालयांतून राजकीय आणि सामाजिक नेतृत्व उभे राहावे यासाठी महाराष्ट्रातील महाविद्यालयांमध्ये पुढील शैक्षणिक वर्षापासून पुन्हा विद्यार्थ्यांच्या निवडणुका घेतल्या जातील.

पुणे : महाविद्यालयांतून राजकीय आणि सामाजिक नेतृत्व उभे राहावे यासाठी महाराष्ट्रातील महाविद्यालयांमध्ये पुढील शैक्षणिक वर्षापासून पुन्हा विद्यार्थ्यांच्या निवडणुका घेतल्या जातील. या निवडणुका शांततामय वातावरणात व्हाव्यात यासाठी निवडणूक प्रक्रियेत आवश्यक बदलही केले जातील,असे राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी गुरुवारी येथे सांगितले.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील भाषा प्रयोगशाळेचे उद्घाटन तसेच प्रशासकीय व आयडीएस इमारतीचे भूमिपूजन तावडे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.वासुदेव गाडे, कुलसचिव डॉ.नरेंद्र कडू, विद्यापीठाच्या महाविद्यालय व विद्यापीठ विकास मंडळाचे संचालक डॉ.व्ही.बी.गायकवाड आदी उपस्थित होते. यानंतर तावडे यांनी विद्यापीठातील विद्यार्थी, विविध विद्यार्थी संघटना, प्राचार्य, प्राध्यापक संघटना, शाळा बाह्यमुलांसाठी काम करणाऱ्या संस्था यांच्याशी शैक्षणिक विषयावर चर्चा केली.निवडणुकांमुळे विद्यार्थ्यांमध्ये हाणामारी होते, असेही काहींचे मत आहे. मात्र, या निवडणुका सोशल मिडिया किंवा इतर माध्यमांच्या मदतीने शांततेत कशा घेता येतील, त्यासाठी आचारसंहिता करता येईल का, खेळीमेळीच्या वातावरणात कशा घेता येतील, याद्रुष्टीने प्रयत्न होतील असे तावडे म्हणाले.