शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

नवी जाेडपी म्हणतात, दोघात तिसरा हवा कशाला?; मूल होऊ देण्याला नकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2023 08:27 IST

जबाबदारी नको या विचारातून निर्णय

अंकिता कोठारेपुणे : मुले होणे ही देवाची इच्छा... या समजातून पूर्वी संतती नियमन शस्त्रक्रिया केली जात नसे. प्रगतीच्या वाटेवर आलेल्या मंडळींनी यात बदल करून ‘हम दाे, हमारे दाे’ अशी भूमिका घेतली. पुढे ‘हम दाे हमारा एक’ आणि आता बस्स म्हणत... फक्त ‘हम दाे’चा विचार नवी पिढी करत आहे. ही नवी पिढी तर ‘दोघात तिसरा हवा कशाला?’ असा प्रश्न करू लागली आहे. पुण्यात याचे प्रमाण अधिक असल्याचे जाणकार सांगत आहेत.

का घेतला जाताेय हा निर्णय?मेघा आणि राजेश (नावे बदलेली आहेत) यांच्या लग्नाला तीन वर्षे झाली. समारंभात गेले की, नातेवाईक ‘घरात पाळणा कधी हलणार?’ असा प्रश्न करून भंडावून साेडत असत. त्यामुळे दोघांनीही समारंभालाच जाणे सोडून दिले. कारण त्या दोघांनाही मूल नको होते. मुले होऊच न देण्याच्या निर्णयापर्यंत काही जोडपी येऊन पोहोचली आहेत. विचारपूर्वक मुले न हाेऊ देण्याचा निर्णय घेतलेल्या जाेडप्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे.

‘मूल नको’ म्हणून माझ्याकडे समुपदेशन घ्यायला येणारी सध्या ५ ते ६ जोडपी आहेत. ‘एकमेकांना द्यायला वेळ नाही, मग मुलाचा सांभाळ कोण करेल?’ अशा त्यांच्या भावना आहेत. - शिल्पा चिटणीस-जोशी, स्त्रीरोग व वंध्यत्वतज्ज्ञ.

इतर कारणेकरिअरला प्राधान्यमुलांची जबाबदारी अनेकदा महिलांवरच टाकली जाते. त्यामुळे अनेक महिलांना मूल झाल्यावर खूप मोठी चूक केल्याची भावना मनात येते.आई-वडिलांची भांडणे : अनेकदा पालकांनी मुलांसमोर ज्या गोष्टी बोलू नये त्या बोललेल्या असतात. कुठे तरी त्याचा परिणाम मुलांच्या मनावर होतो. अशा गोष्टींमधूनदेखील सध्या अनेक जोडपी मुले नको, असा निर्णय घेत आहेत.