शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
3
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
4
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
5
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
6
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
7
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
8
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
9
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
10
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
11
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
12
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
14
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
15
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
16
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
17
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
18
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
19
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
20
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...

विखेंचं नेटवर्क कमी पडलं ? टळला नाही 'या' नेत्यांचा पराभव !

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2019 15:34 IST

नगर जिल्ह्यावर विखे कुटुंबीयांचे वर्चस्व असल्याचे सांगण्यात येते. मात्र पक्षांतरानंतर हे वर्चस्व काही प्रमाणात कमी झाल्याचे या निवडणुकीत समोर आले आहे.

मुंबई - विधानसभा निवडणुकीपूर्वीच विधानसभेचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांना भाजपमध्ये सामील करून घेत मंत्रीपद देण्यात आले होते. विधानसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळविण्यासाठी विखेंची मदत होईल, अशी योजना भाजपची होती. मात्र विखे पाटील महाराष्ट्रातील सोडाच पण, आपल्या नगर जिल्ह्यातील युतीच्या उमेदवारांनाही पराभवापासून वाचवू शकले नाही.

शेवटचे सहा महिने मंत्रीपद मिळवणारे विखे शिर्डीतून विजयी झाले. मंत्रीपद मिळाल्यानंतर विखेंनी जिल्ह्यात विरोधकांना 12-0 अशी मात देऊ अशी घोषणाही केली होती. त्यासाठी रणनितीही आखली होती. मात्र बाळासाहेब थोरात यांनी त्यांची योजना हाणून पाडली. नगर जिल्ह्यातील तब्बल 9 जागांवर युतीचा पराभव झाला.

नगरमधील अकोले मतदार संघातून वैभव पिचड, नेवासेमधून बाळासाहेब मुरकुटे, कोपरगावमधून स्नेहलता कोल्हे, श्रीरामपूरमधून शिवसेनेचे भाऊसाहेब कांबळे, राहुरीतून शिवाजी कर्डिले, पारनेरमधून शिवसेनेचे विजय औटी, अहमदनगर शहरमधून अनिल राठोड, कर्जत जामखेडमधून राम शिंदे यांना पराभवाला सामोरे जावे लागले. एकूणच या नेत्यांचा पराभव विखेही टाळू शकले नाही, अशी चर्चा नगर जिल्ह्यात आहे. नगर जिल्ह्यावर विखे कुटुंबीयांचे वर्चस्व असल्याचे सांगण्यात येते. मात्र पक्षांतरानंतर हे वर्चस्व काही प्रमाणात कमी झाल्याचे या निवडणुकीत समोर आले आहे.