शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

...तर पायताण हातात घ्यावे लागेल - शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2019 02:56 IST

सरकारला दिला इशारा : सांगोल्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद

सोलापूर : दुष्काळाने होरपळून निघालेल्या शेतकऱ्यांना सरकारने मदत करण्याची गरज आहे, पण निर्णय घेण्यास सरकार टाळाटाळ करीत आहे. आता यानंतरही सरकारने टाळाटाळ केल्यास सरकारविरूद्ध पायताण हातात घ्यावे लागेल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी मंगळवारी येथे बोलताना दिला.

लोकसभा निवडणुकीचे मतदान संपल्यावर शरद पवार हे दुष्काळी भागातील पाहणी करण्यासाठी दौऱ्यावर आले होते. सांगोला तालुक्यातील यलमार मंगेवाडी येथील चारा छावणीला भेट देऊन त्यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. त्यानंतर अजनाळे येथील शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी बोलताना पवार यांनी राज्यातील फडणवीस व केंद्रातील मोदी सरकारावर सडकून टीका केली. आघाडी सरकार असताना दुष्काळी भागातील शेतकºयांच्या फळबागा जगविण्यासाठी मदत केली जात होती. यामुळे अजनाळे सारख्या दुष्काळी भागातील शेतकरी डाळींब निर्यात करीत होते. शासनाच्या मदतीमुळे येथील शेतकरी रडत न बसता दुष्काळी स्थितीवर मात करू शकला. कमी पाण्यात डाळींबाचे उत्पन्न घेणाºया या शेतकºयांच्या जिद्दीचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. आता तीव्र दुष्काळामुळे या परिसरातील डाळींब बागा पाण्याअभावी जळू लागल्या आहेत. या बागा जगाव्यात म्हणून टँकरने पाणी पुरवठा करण्यासाठी अनुदान द्यावे, या मागणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.आमदार गणपतराव देशमुख, आमदार भारत भालके, यावेळी उपस्थित होते.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारBJPभाजपाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक