शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
2
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
3
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
4
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
6
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
7
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
8
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
9
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
10
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
11
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
12
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
13
‘जन्माधारित नागरिकत्व’चा ट्रम्प यांचा निर्णय कोर्टाकडून स्थगित; अमेरिकेतील भारतीयांना दिलासा
14
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष
15
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
16
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
17
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
18
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
19
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
20
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या

...तर पायताण हातात घ्यावे लागेल - शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2019 02:56 IST

सरकारला दिला इशारा : सांगोल्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद

सोलापूर : दुष्काळाने होरपळून निघालेल्या शेतकऱ्यांना सरकारने मदत करण्याची गरज आहे, पण निर्णय घेण्यास सरकार टाळाटाळ करीत आहे. आता यानंतरही सरकारने टाळाटाळ केल्यास सरकारविरूद्ध पायताण हातात घ्यावे लागेल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी मंगळवारी येथे बोलताना दिला.

लोकसभा निवडणुकीचे मतदान संपल्यावर शरद पवार हे दुष्काळी भागातील पाहणी करण्यासाठी दौऱ्यावर आले होते. सांगोला तालुक्यातील यलमार मंगेवाडी येथील चारा छावणीला भेट देऊन त्यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. त्यानंतर अजनाळे येथील शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी बोलताना पवार यांनी राज्यातील फडणवीस व केंद्रातील मोदी सरकारावर सडकून टीका केली. आघाडी सरकार असताना दुष्काळी भागातील शेतकºयांच्या फळबागा जगविण्यासाठी मदत केली जात होती. यामुळे अजनाळे सारख्या दुष्काळी भागातील शेतकरी डाळींब निर्यात करीत होते. शासनाच्या मदतीमुळे येथील शेतकरी रडत न बसता दुष्काळी स्थितीवर मात करू शकला. कमी पाण्यात डाळींबाचे उत्पन्न घेणाºया या शेतकºयांच्या जिद्दीचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. आता तीव्र दुष्काळामुळे या परिसरातील डाळींब बागा पाण्याअभावी जळू लागल्या आहेत. या बागा जगाव्यात म्हणून टँकरने पाणी पुरवठा करण्यासाठी अनुदान द्यावे, या मागणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.आमदार गणपतराव देशमुख, आमदार भारत भालके, यावेळी उपस्थित होते.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारBJPभाजपाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक