शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार हे महाराष्ट्रातील कट कारस्थानाचा कारखाना, त्यांच्यावर..."; गोपीचंद पडळकरांची बोचरी टीका
2
दिल्ली-मुंबई हल्ल्यात मसूद अजहरचा हात; जैश कमांडर इलियासचा आणखी एक कबुलीजबाब
3
मंत्र्यांच्या बंगल्यांच्या दुरुस्तीसाठी कोटींची उधळपट्टी? कंत्राटदाराने २१ टक्के 'बिलो'ने काम घेतल्याने प्रकार उघडकीस
4
राज्यात ३९४ ठिकाणी 'नमो उद्यान' विकसित करणार; नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी एकनाथ शिंदे यांची घोषणा
5
"आमचे प्रेरणास्रोत..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींना इटलीच्या जॉर्जिया मेलोनी यांच्याकडून खास शुभेच्छा
6
५% व्याजावर ३ लाख रुपयांपर्यंतचं लोन; 'या' लोकांसाठी आहे मोदी सरकारचं मोठं गिफ्ट
7
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव
8
कंपन्या जीएसटी रिकव्हरीच्या मुडमध्ये! २२ सप्टेंबरआधीच शाम्पू, साबण २० टक्के डिस्काऊंटवर विकू लागल्या... 
9
"महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना  हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्या’’, काँग्रेसची मागणी   
10
पत्नीचं अफेअर, पतीला लागली कुणकुण; जळफळाट झाला अन् खुनी खेळ रंगला!
11
सॉवरेन गोल्ड बॉंड गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! ६ वर्षांत १८३% परतावा, RBI ने जाहीर केली मुदतीपूर्वीची किंमत
12
WiFi कनेक्शन बंद केल्याने पोटच्या लेकानेच केली आईची हत्या; वडील म्हणाले, "मुलाला फाशी द्या"
13
"अमेरिका, युरोपमधून इस्लाम संपुष्टात आणणार’’, ट्रम्प समर्थक महिला नेत्याचं वादग्रस्त विधान  
14
आता जेवढा जीएसटी कमी झालाय ना, तेवढ्याला १९८६ मध्ये बुलेट मिळत होती...
15
बोल्ड लूकसह स्मार्ट फीचर्स! होन्डाची पहिली इलेक्ट्रिक बाईक लॉन्च, एका चार्जवर १३० किमी धावणार
16
लग्नाच्या अवघ्या २०व्या दिवशी नवरी झाली फरार; नवऱ्याला म्हणाली लवकर जाऊन येते अन्...
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील बायोपिकची घोषणा, हा अभिनेता साकारणार भूमिका, पोस्टर रिलीज
18
"२४ तासांच्या आत कळलं पाहिजे"; मीनाताईंच्या पुतळ्यावर रंग फेकल्याच्या प्रकरणावरुन राज ठाकरेंचा इशारा
19
जय शाह आणि अनुरग ठाकूर शाहिद आफ्रिदीला भेटले? जाणून घ्या 'त्या' VIDEO चे सत्य...
20
पगारापेक्षा जास्त घरभाडे; SEBI ने आपल्या प्रमुखांसाठी घेतले अपार्टमेंट, मासिक भाडे तब्बल ₹७ लाख

‘पार्किंग समस्या सोडवण्यासाठी धोरण आवश्यक’

By admin | Updated: January 7, 2017 06:15 IST

शहरातील पार्किंगची समस्या सोडवण्यासाठी सर्वसमावेशक धोरणाची आवश्यकता आहे

मुंबई : शहरातील पार्किंगची समस्या सोडवण्यासाठी सर्वसमावेशक धोरणाची आवश्यकता आहे, असे मत उच्च न्यायालयाने नोंदवले. वेळीच पार्किंगची समस्या न सोडवल्यास आगामी पाच वर्षात ही स्थिती अत्यंत भयंकर होईल. पदपथवरुन चालण्यासाठी जागा शिल्लक राहणार नाही, असे निरीक्षणही उच्च न्यायालयाने नोंदवले.‘मोकळया जागेचा वापर पार्किंगसाठी करण्यात येत आहे. कोणत्या रस्त्यावर पार्किंग करायचे किंवा कोणत्या रस्त्यावर करायचे नाही, अशी काही वर्गवारी करण्यात आली आहे का? महापालिकेचे पार्किंगसंदर्भात सर्वसमावेश धोरण अस्तित्वात आहे का?’ असे प्रश्न मुख्य न्या. मंजुळा चेल्लुर व न्या.गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने मुंबई महापालिकेला केले.‘यासंदर्भात महापालिकेकडे कोणतेही धोरण नाही. ही समस्या हाताळणाऱ्या कोणत्याही प्रशासनांचा एकमेकांशी ताळमेळ नाही,’ असे निरीक्षणही खंडपीठाने नोंदवले. मुंबईतील वाहतुककोंडीची समस्या सोडवण्यासाठी जनहित मंच या एनजीओने उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी होती. (प्रतिनिधी)