शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
3
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
4
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
5
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
6
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
7
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
8
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
9
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
10
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
11
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
12
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
13
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
14
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
15
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
16
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
17
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
18
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
19
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
20
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?

‘पार्किंग समस्या सोडवण्यासाठी धोरण आवश्यक’

By admin | Updated: January 7, 2017 06:15 IST

शहरातील पार्किंगची समस्या सोडवण्यासाठी सर्वसमावेशक धोरणाची आवश्यकता आहे

मुंबई : शहरातील पार्किंगची समस्या सोडवण्यासाठी सर्वसमावेशक धोरणाची आवश्यकता आहे, असे मत उच्च न्यायालयाने नोंदवले. वेळीच पार्किंगची समस्या न सोडवल्यास आगामी पाच वर्षात ही स्थिती अत्यंत भयंकर होईल. पदपथवरुन चालण्यासाठी जागा शिल्लक राहणार नाही, असे निरीक्षणही उच्च न्यायालयाने नोंदवले.‘मोकळया जागेचा वापर पार्किंगसाठी करण्यात येत आहे. कोणत्या रस्त्यावर पार्किंग करायचे किंवा कोणत्या रस्त्यावर करायचे नाही, अशी काही वर्गवारी करण्यात आली आहे का? महापालिकेचे पार्किंगसंदर्भात सर्वसमावेश धोरण अस्तित्वात आहे का?’ असे प्रश्न मुख्य न्या. मंजुळा चेल्लुर व न्या.गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने मुंबई महापालिकेला केले.‘यासंदर्भात महापालिकेकडे कोणतेही धोरण नाही. ही समस्या हाताळणाऱ्या कोणत्याही प्रशासनांचा एकमेकांशी ताळमेळ नाही,’ असे निरीक्षणही खंडपीठाने नोंदवले. मुंबईतील वाहतुककोंडीची समस्या सोडवण्यासाठी जनहित मंच या एनजीओने उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी होती. (प्रतिनिधी)