शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
बुलढाणा मतदारसंघातील मतांच्या फेरमोजणीची मागणी, पराभूत उमेदवार जयश्री शेळकेंचा हायकोर्टात अर्ज
3
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
4
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
5
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
6
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
7
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
8
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
9
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
10
वीज कोसळल्याने चौघांचा मृत्यू; मृतांमध्ये आईसह तरुण मुलाचा समावेश, धापेवाडा व धामणगाव शिवारातील घटना
11
पश्चिम विदर्भात अतिवृष्टीचा सहा लाख हेक्टरला फटका, ऑगस्टमध्ये सर्वाधिक नुकसान; कृषी विभागाचा अहवाल
12
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
13
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
14
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
15
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
16
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
17
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
18
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
19
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
20
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!

नापास केलेल्यांपैकी ९० टक्के विद्यार्थी पास

By admin | Updated: February 21, 2017 04:15 IST

मुंबई विद्यापीठाचा गोंधळ पुन्हा एकदा उजेडात आला आहे. लॉच्या परीक्षेला बसणाऱ्या ६४ विद्यार्थ्यांना गैरहजर दाखवून

मुंबई: मुंबई विद्यापीठाचा गोंधळ पुन्हा एकदा उजेडात आला आहे. लॉच्या परीक्षेला बसणाऱ्या ६४ विद्यार्थ्यांना गैरहजर दाखवून नापास करण्यात आले होते. त्यापैकी ९० टक्के विद्यार्थी हे या परीक्षेत पास झाले आहेत. मुंबई विद्यापीठातील सिस्टीम मधील बिघाडामुळे हा प्रकार घडला होता. परीक्षा विभागाच्या चुकीचा फटका माटुंग्याच्या न्यू लॉ महाविद्यालयातील ६४ विद्यार्थ्यांना बसला होता. तीन वर्ष विधी अभ्यासक्रमाच्या चौथ्या सेमिस्टरच्या केटी विद्यार्थ्यांना नापास करण्यात आले होते. केटी असणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षा अडीच महिन्यांपूर्वी झाली. पण, त्यांचा निकाल लावायला उशीर केला. आणि निकाल लागल्यावर ६४ विद्यार्थ्यांना धक्का बसला होता. कारण, या निकालात हजर असणाऱ्या विद्यार्थ्यांना गैरहजर दाखवण्यात आले होते. त्यानंतर विद्यार्थ्यांनी विद्यापीठात खेपा मारायला सुरुवात केली. हजर विद्यार्थ्यांना गैरहजर दाखवल्यामुळे या विद्यार्थ्यांना पुनर्मूल्यांकनासाठी अर्जही करता येत नव्हता. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाणार होते. मात्र परीक्षा विभागाने तातडीने याबाबत कार्यवाही केल्यामुळे अखेर या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. हे विद्यार्थी पास झाल्यामुळे आता त्यांना मे मध्ये होणारी परीक्षा देता येणार आहे. या प्रकरणी विद्यापीठ प्रशासनाशी संपर्क साधला असता, त्यांच्याकडून सांगण्यात आले की, कॉम्प्युटरमधील सिस्टीमध्ये बिघाड होता. त्यामुळे विद्यार्थी गैरहजर असल्याचे दाखवले. (प्रतिनिधी)