शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

'नरेंद्र,देवेंद्र बेरोजगारीचं केंद्र'

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2019 16:13 IST

वाढती बेरोजगारी आणि त्यातच देशात आलेल्या आर्थिक मंदीमुळे अनेक नामवंत कंपन्यांनी आपलं उत्पादन थांबवलंय.

मुंबई - विधानसभा निवडणुकीपूर्वी विरोधक आक्रमक होताना पाहायला मिळत आहे. वाढत्या बेरोजगारीच्या विरोधात मंगळवारी मुंबई-पुणे एक्सप्रेसवे वरील उर्से टोलनाक्यावर राष्ट्रवादी युवकच्या काँग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी टीका केली. तर 'नरेंद्र,देवेंद्र बेरोजगारीचं केंद्र' अशा घोषणांनी राष्ट्रवादी युवकच्या कार्यकर्त्यांनी परिसर दणादून सोडला होता.

वाढती बेरोजगारी आणि त्यातच देशात आलेल्या आर्थिक मंदीमुळे  अनेक नामवंत कंपन्यांनी आपलं उत्पादन थांबवलंय. त्यामुळे अनेक ठिकाणी कामगारांना कामावरून काढण्यात येत आहे. याच मुद्द्यावरून राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते मंगळवारी रस्तावर उतरले असल्याचे पाहायला मिळाले. राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांनी मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर आंदोलन करत सरकराचा निषेध केला.

शिक्षक व पोलिस भरती झालीच पाहिजे. रिक्त असलेल्या जागा शासनाने भरल्याच पाहिजे, 'नरेंद्र,देवेंद्र बेरोजगारीचं केंद्र' अशा घोषणांनी राष्ट्रवादी युवकच्या कार्यकर्त्यांनी परिसर दणादून सोडले होते. आज १५ आंदोलन करून सुद्धा या सरकाराला जाग येत नाही. तरुणांना रोजगार मिळत नाही, आहेत त्यांना कामावरून काढले जात आहे. मात्र असे असताना ही, हे सरकार काहीच करत नसेल तर ही दुर्दैवी गोष्ट असल्याचा आरोप मेहबूब शेख यांनी यावेळी केला.