शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

कर्नाटकातील निकालांनंतर शरद पवारांचं भाष्य; म्हणाले, “महाराष्ट्रातही लोकांना…”

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2023 17:40 IST

कर्नाटकात काँग्रेसनं भाजपला धुळ चारली आहे. गेल्या अनेक वर्षांची परंपरा कर्नाटकच्या जनतेनं कायम ठेवत यावेळी काँग्रेसच्या बाजूनं कौल दिलाय.

कर्नाटकात काँग्रेसनं भाजपला धुळ चारली आहे. गेल्या अनेक वर्षांची परंपरा कर्नाटकच्या जनतेनं कायम ठेवत यावेळी काँग्रेसच्या बाजूनं कौल दिलाय. यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कर्नाटकच्या जनतेचं आणि काँग्रेसचं अभिनंदन केलं. तसंच महाराष्ट्रातील लोकांनाही आता बदल हवा असल्याचं ते म्हणाले.

“मी महाराष्ट्रात आमच्या पक्षाची बैठक बोलावली आहे. मी उद्धव ठाकरेंची भेट घेईन आणि यावर चर्चा करेन. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रे आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना, आम्हाला एकत्र बसून पुढील योजना आखायला हवी. मी याबद्दल सर्वांशी चर्ता करेन,” असं शरद पवार म्हणाले.

मोदी है तो मुमकिन है या विचारांना लोकांनी नाकारलंय. महाराष्ट्रातील जनतेलाही आता बदल हवे आहेत. आम्ही वेगवेगळं लढण्याचा प्रश्न नाही. आता तिन्ही पक्षांनी एकत्र आलं पाहिजे आणि छोट्या पक्षांना भरवला दिला पाहिजे. परंतु आपण हा निर्णय एकटे घेणार नसून, सर्व सहकाऱ्यांसोबत यावर चर्चा करणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

भारत जोडो कामी आलं

“केरळ, कर्नाटक, तेलंगण, आंध्र प्रदेश, राजस्थान, दिल्ली, झारखंड, पंजाब, पश्चिम बंगाल सारख्या राज्यांमध्ये भाजप सत्तेतून बाहेर आहे. २०२४ मध्ये लोकसभेच्या निवडणुका होतील तेव्हा आपण कर्नाटक निवडणुकीवरून देशातील परिस्थितीचा अंदाज घेऊ शकतो. राहुल गांधी यांची भारत जोडो यात्र कर्नाटकात कामी आली असं म्हणता येऊ शकतं.आम्ही काही घोरणात्मक निर्णय घेतले होते, ज्या ठिकाणी महाराष्ट्र एकिकरण समितीचे उमेदवार असतील तिकडे आम्ही उमेदवार देणार नाही. आम्ही तिकडे प्रचारही केला नाही. महाराष्ट्र एकीकरण समितीनं मराठी लोकांना विश्वास दिला होता, परंतु तिकडे अन्य पक्ष आणि समितीचं एकमत झालं नाही. त्यामुले त्यांना पराभव स्वीकारावा लागला,” असंही त्यांनी नमूद केलं.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारKarnataka Electionकर्नाटक विधानसभा निवडणूकNCPराष्ट्रवादी काँग्रेस