शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
2
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
3
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
4
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
5
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
6
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
7
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
8
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
9
लेख: १०० रुपयांचे पाणी, ७०० रुपयांची कॉफी! मल्टिप्लेक्सच्या लूटमारीवर न्यायालयाची नाराजी
10
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
11
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
12
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
13
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
14
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
15
अखेर ‘मुंबई क्रिकेट’च्या निवडणुकीचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाने याचिका निकाली काढली
16
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
17
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
18
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
19
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
20
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर

नक्षलवाद्यांचे हल्ले वैफल्यग्रस्ततेतून : बिपिन रावत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2018 16:01 IST

मराठा लाईट इन्फंट्री ही शिवाजी महाराजांच्या विचारांनी प्रेरित होऊन चालते. जिथे मराठा सैनिक तैनात असतो तेथे शत्रू कायम घाबरत असतो. कारण कोणत्याही परिस्थितीत विजय मिळविण्याची क्षमता फक्त मराठा इन्फंट्रीमध्ये आहे, असे सांगत नक्षलवाद्यांचे प्रसारमाध्यमांवर होणारे हल्ले म्हणजे वैफल्यग्रस्तातून होत असल्याचे  मत लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी व्यक्त केले. 

ठळक मुद्देनक्षलवाद्यांचे हल्ले वैफल्यग्रस्तांतून : बिपिन रावतविजय मिळविण्याची क्षमता फक्त मराठा इन्फंट्रीमध्ये

कोल्हापूर : मराठा लाईट इन्फंट्री ही शिवाजी महाराजांच्या विचारांनी प्रेरित होऊन चालते. जिथे मराठा सैनिक तैनात असतो तेथे शत्रू कायम घाबरत असतो. कारण कोणत्याही परिस्थितीत विजय मिळविण्याची क्षमता फक्त मराठा इन्फंट्रीमध्ये आहे, असे सांगत नक्षलवाद्यांचे प्रसारमाध्यमांवर होणारे हल्ले म्हणजे वैफल्यग्रस्तातून होत असल्याचे  मत लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी व्यक्त केले. कोल्हापूरात बुधवारी माजी सैनिकांच्या मेळाव्यास भेट देण्यासाठी आले असता, त्यांनी प्रसार माध्यमाशी संवाद साधला. भारतीय सैनिक प्रत्येकवेळी नक्षलवाद्यांचे हल्ले चोखपणे परतावून लावत आहेत, असे त्यांनी सांगितले. बिपीन रावत यांनी मराठा लाईट इन्फट्रीच्या गौरवशाली इतिहासाचा दाखला दिला. मराठा लाईट इन्फट्रीचा इतिहास मोठा असून या इन्फट्रीला २५० वर्ष पूर्ण झाली. रणभूमीवर इतिहासात असे एकही युद्ध नाही, जे ११४ मराठा रेजिमेंटला मिळाले नाही, असे त्यांनी सांगितले. 

माजी सैनिकांना भेटायची संधी मला मिळाली आणि त्यांनी दाखवलेल्या शौर्यामुळे देश चालत आहे याचा अभिमान असल्याचे सांगत भारतीय लष्कराचा इतका प्रसार करा की जास्तीत जास्त तरुण भारतीय सैन्यात भरती होऊन लष्कर मजबूत व्हावे असे आवाहन त्यांनी केले.

 

टॅग्स :Bipin Rawatबिपीन रावतkolhapurकोल्हापूर