शहरं
Join us  
Trending Stories
1
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
2
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
3
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
4
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
5
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
6
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
7
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
8
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
9
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
10
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
11
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
12
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
13
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
14
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
15
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
16
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
17
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
18
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
19
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
20
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?

National Inter-Religious Conference: आम्हालाही चांगले रस्ते हवेत; लडाखच्या भिक्खू संघसेनांची नितीन गडकरींकडे मोठी मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2021 14:09 IST

Bhikkhu SanghSena demand from Nitin Gadkari: भारताची संपत्ती ही पेप्सी, कोकाकोला नाहीय, तर योग, मेडिटेशन ही आहे. जग भारताकडे डोळे लावून आहे. भारतच जगाला संकटांपासून वाचवू शकतो, असे त्यांना वाटत आहे, असे भिक्खू संघसेना म्हणाले.

लोकमत आधीपासूनच शांतता आणि ऐक्यावर विश्वास ठेवतो. तो यापुढेही कायम ठेवावा. जगभरातील शांततेबाबत मी अधिक काही सांगत नाही, तुम्हा सर्वांना याची माहिती आहे. जगात या आधी काय काय घडले ते साऱ्यांनी पाहिले आहे. जग भारताकडे आशेने डोळे लावून आहे. भारतच जगाला संकटांपासून वाचवू शकतो, असे त्यांना वाटतेय असे महाबोधी आंतरराष्ट्रीय ध्यानसाधना केंद्र, लडाखचे संस्थापक भिक्खू संघसेना (Bhikkhu Sanghasena) यांनी म्हटले.

‘लोकमत’ वृत्तपत्र समूहाच्या नागपूर आवृत्तीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आज नागपुरात राष्ट्रीय आंतरधर्मीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘धार्मिक सौहार्दाबाबत वैश्विक आव्हाने व भारताची भूमिका’ या विषयावर या परिषदेमध्ये विविध धर्मांच्या आचार्यांच्या उपस्थितीत महामंथन होत आहे. या परिषदेच्या माध्यमातून जगभरात धार्मिक सद‌्भावनेचा संदेश जाणार आहे. ( Lokmat National Inter-Religious Conference in Nagpur)

भारत हा शांतताप्रिय देश आहे. भारत हा जगाचा विश्वगुरु आहे. भारताची संपत्ती ही पेप्सी, कोकाकोला नाहीय, तर योग, मेडिटेशन ही आहे. जग भारताकडे डोळे लावून आहे. भारतच जगाला संकटांपासून वाचवू शकतो, असे त्यांना वाटत आहे. थिंग थ्रू द हेड, फिल थ्रू द हार्ट, अॅक्ट थ्रू द हँड हा थ्री एच मंत्र आहे, असे भिक्खू संघसेना यांनी सांगितले.  

भारताला सर्वात मोठे शांततेचे पुरस्कर्ते लाभले. ही भूमी भगवान राम, भगवान कृष्ण, भगवान महावीर, महात्मा गांधी, गौतम बुद्ध यांची आहे. या लोकांनी जगात भारताचे महत्व, शांतता पसरविली आहे. फक्त यांत्रिक, तांत्रिक विकास गरजेचा नाही. मी लडाखहून येतो, नरेंद्र मोदींच्या प्रयत्नांतून नवीन लडाख आता बदलत आहे. लडाखमधील रस्ते बदलत आहेत. नितीन गडकरींनी (Nitin Gadkari) त्यासाठी काम केले आहे. आमच्या कॅम्पमध्ये देखील रस्ते चांगले नाहीत. आंतरराष्ट्रीय दर्जाचे केंद्र आहे. त्यामुळे तेथे परदेशातून देखील लोक येतात. आम्हाला तिथे चांगले रस्ते हवेत, अशी मागणी त्यांनी गडकरींकडे केली.  तसेच लडाखला यावे, असे निमंत्रणही त्यांनी गडकरी, श्री श्री श्री रवीशंकर यांना दिले. 

टॅग्स :National Inter-Religious Conferenceराष्ट्रीय आंतरधर्मीय परिषदNitin Gadkariनितीन गडकरी