शहरं
Join us  
Trending Stories
1
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
2
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
3
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
4
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
5
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
6
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
7
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
8
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
9
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
10
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
11
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
12
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
13
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
14
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
15
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
16
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
17
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
18
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
19
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
20
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?

घाबरू नका, लगेच मला कॉल करा! नाशिकच्या या SP 15 तासांच्या ड्युटीत डॉक्टर बनूनही घेतायेत सहकाऱ्यांची काळजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2020 14:05 IST

नाशिक ग्रामीण महिला पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह या केवळ पोलीस म्हणूनच कर्तव्य बजावत नाही. तर आपल्या सर्व सहकाऱ्यांच्या आरोग्याचीही तेवढीच काळजी घेत आहेत.

ठळक मुद्देआरती सिंह या सातत्याने बैठका आणि वॉकी-टॉकीच्या माध्यमाने सहकाऱ्यांच्या प्रकृतीची चौकशी करत असतातडॉ. आरती या मुळच्या उत्तर प्रदेशातील मिर्झापूर येथील आहेतएमबीबीएसनंतर त्यांनी वाराणसी येथील एका सरकारी रुग्णालयातही कामह केले आहे

नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सबंद देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. या काळात पोलीस कर्मचाऱ्यांना अधिक वेळ सेवा द्यावी लागत आहे. हीच परिस्थिती नाशिक शहरातही आहे. मात्र, येथील ग्रामीण महिला पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह या केवळ पोलीस म्हणूनच कर्तव्य बजावत नाही. तर आपल्या सर्व सहकाऱ्यांच्या आरोग्याचीही तेवढीच काळजी घेत आहेत. कुठल्याही आजाराची लक्षणे आढळून आली, तर घाबरू नका, लगेच मला कॉल करा, असे त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांना सांगितले आहे. 

डॉ. आरती सिंह या एमबीबीएस आहेत. त्या 15-15 तास सेवा देणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांची अत्यंत काळजी घेत आहेत. त्या सातत्याने बैठका आणि वॉकी-टॉकीच्या माध्यमाने सहकाऱ्यांच्या प्रकृतीची चौकशी करत असतात. एवढेच नाही, तर स्वतः पोलीस कॉलनींमध्ये जाऊन त्या करर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांशी संवादही साधतात. त्यांना सोशल-डिस्टंसिंगचे पालण करणे, घरातच थांबणे, याच बरोबर पोलीस कर्मचाऱ्यांचा आहार कसा असावा, यासंदर्भातही माहिती देतात. 

एमबीबीएसनंतर 2004मध्ये झाल्या आयपीएस अधिकारी -डॉ. आरती या मुळच्या उत्तर प्रदेशातील मिर्झापूर येथील आहेत. एमबीबीएसनंतर त्यांनी वाराणसी येथील एका सरकारी रुग्णालयातही काम केले आहे. त्या दुसऱ्या प्रयत्नातच 2004 मध्ये यूपीएससी परिक्षा उत्तीर्ण होऊन आयपीएस झाल्या आहेत.

भंडाऱ्याच्या पहिल्याच महिला पोलीस अधिकारी -आयपीएस झाल्यानंतर आरती आरती यांची पहिली पोस्टिंग नक्षलवाद्यांचा गड असलेल्या दक्षीण गडचिरोलीमध्ये झाली होती. यानंतर 2011मध्ये त्या भंडारा येथे आल्या. त्या 56 वर्षोंतील भंडाऱ्याच्या पहिल्याच महिला पोलीस अधिकारी होत्या. 

राज्यातही वाढतोय मृतांचा आकडा - राज्यात कोरोनामुळे आतापर्यंत जवळपास 110 जणांचा मृत्यू झाला आहे, तर कोरोना बाधितांचा आकडा 1574वर पोहोचला आहे.