शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

चंद्रकांत पाटील यांच्या विधानाला नारायण राणेंचा दुजोरा; म्हणाले, नव्या वर्षात राज्यात भाजपा सरकार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2021 18:19 IST

Narayan Rane News: महाराष्ट्रात नव्या वर्षात भाजपचे सरकार येईल या BJP प्रदेशाध्यक्ष Chandrakant Patil यांच्या विधानाची री ओढत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ते काहीतरी अंदाज घेऊनच बोलले असून बोलले ते खरे होईल अशी पृष्टी जोडत तसे झाल्यास तुमच्या तोंडात साखर पडो असे राणे म्हणाले.

सावंतवाडी - महाराष्ट्रात नव्या वर्षात भाजपचे सरकार येईल या भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या विधानाची रि ओढत केंद्रिय मंत्री नारायण राणे यांनी ते काहीतरी अंदाज घेऊनच बोलले असून बोलल खर होईल अशी पृष्टी जोडत तसे झाल्यास तुमच्या तोंडात साखर पडो असे राणे म्हणाले.सावंतवाडीत भाजपच्या बैठकी नंतर सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.यावेळी जिल्हाध्यक्ष राजन तेली,महिला जिल्हाध्यक्षा सध्या तेरसे,जिल्हा परीषद अध्यक्षा संजना सावंत शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावले आदि उपस्थीत होते.

एसटी च्या संपाला भाजपचा पाठींबा आहे.मात्र सरकारने आता काय तो निर्णय घेतला पाहिजे 40 आत्महत्या होईपर्यंत सरकार काय करत होते असा सवाल करत राणे म्हणाले एसटी कर्मचार्‍यांरी आंदोलना बाबत विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस निर्णय घेतील असे ही राणे म्हणाले.रत्नागिरीत जिल्हा बँक निवडणुकीत झालेल्या पराभवा हा धक्का आहे का असे विचारताच राणे यांनी आम्ही याला धक्का मानत नाही मीच सर्वाना धक्के दात असल्याचे राणे यांनी सागितले.नव्या वर्षात भाजप सरकार येईल असे प्रदेशाध्यक्ष पाटील यांच्या विधानावर त्याच्याकडे काहि तरी अंदाज असेल तो घेऊनच बोलत असतील त्यामुळे बोलले खरे होईल  असे सांगत पाटील यांच्या विधानाची राणे यांनी रि ओढत महाराष्ट्र दहा वर्षे मागे नेल्याची टिका ही महाविकास आघाडीवर केली.

पंतप्रधानाच्या निर्णयावर नो कॅमेट्स पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी कायदे मागे घेतले यावर विचारलेल्या प्रश्नावर राणे बोलण्यास नकार देत पंतप्रधानाच्या निर्णयावर मी बोलू शकत नाही असे सांगत नो कमेंट्स असे म्हणाले.

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे BJPभाजपाPoliticsराजकारण