शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
2
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
3
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
4
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
5
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
6
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
7
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
8
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
9
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
10
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
11
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
12
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
13
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
14
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
15
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
16
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
17
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
18
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
19
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
20
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
Daily Top 2Weekly Top 5

सरकारकडून माझे आणि कार्यकर्त्यांचे फोन टॅप होत आहेत : राजू शेट्टींचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2019 16:39 IST

रकारकडून माझे आणि माझ्या कार्यकर्त्यांचे फोन टॅप होत आहेत असा गंभीर आरोप खासदार राजू शेट्टी यांनी पुण्यात केला आहे. 

पुणे : सरकारकडून माझे आणि माझ्या कार्यकर्त्यांचे फोन टॅप होत आहेत असा गंभीर आरोप खासदार राजू शेट्टी यांनी पुण्यात केला आहे. 

          स्वाभिमानी शेतकरी संघटना  सध्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या थकीत एफआरपीच्या रकमेसाठी आक्रमक झाली असून खासदार शेट्टी मुख्यमंत्र्यांसह भाजप सरकारवरही टीका करत आहेत. मात्र पुण्यात त्यांनी त्यांचे व कार्यकर्त्यांचे मोबाईलवरून संभाषण सुरु असताना फोन टॅप होत  असल्याचे त्यांनी सांगितले. या संदर्भात ते म्हणाले की, माझे आणि ज्या कार्यकर्त्यांचे फोन झाले त्या सर्व कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यामुळे ही आमच्या मूलभूत हक्कांवर गदा  आहे असेही ते म्हणाले.        खासदार असलेल्या शेट्टी यांनी थेट सरकारवर हा आरोप केल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. या आरोपांना भाजपकडून काय उत्तर मिळते हेच भविष्यात बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे. 

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीPoliticsराजकारणBJPभाजपा