शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

माझी कृषी योजना : व्हेंचर कॅपिटल अर्थसाह्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 11:50 IST

वित्तीय पुरवठ्यामधील तफावत दूर करणे, हे या योजनेचे ठळक वैशिट्ये आहे.

कृषी उद्योगामध्ये  गुंतवणूक करण्यास प्रोत्साहन व विक्रीची हमी देऊन त्याद्वारे ग्रामीण उत्पन्न व रोजगार वाढविणारे कृषी उत्पादन व प्रक्रिया ही साखळी मजबूत करणे, शेतकरी उत्पादक गट, कृषी पदवीधर यांचा सहभाग वाढविणे आणि कृषी प्रक्रिया प्रकल्प सुरू करण्याच्या हेतूने कृषी उद्योजकांसाठी प्रशिक्षण व भेटी आयोजित करणे हा योजनेचा प्रमुख उद्देश आहे. 

या उद्योगास मुदत कर्ज मंजूर करणाऱ्या बँकांकडून प्रकल्प आयोजकास उपलब्ध होणाऱ्या वित्तीय पुरवठ्यामधील तफावत दूर करणे, हे या योजनेचे ठळक वैशिट्ये आहे. कृषीपूरक क्षेत्रतील किंवा कृषी सेवांशी संबंधित प्रकल्प ज्यांच्या उत्पादनास हमखास बाजारपेठ आहे तसेच शेतकऱ्यांना विविध उच्च मूल्यांकित पिके आणि त्यांचे उत्पन्न वाढीसाठी प्रोत्साहन देणारे प्रस्तावित प्रकल्प आणि बँकेने मुदत कर्ज मंजूर करण्यासाठी स्वीकारलेले प्रकल्प हे या योजनेंतर्गत सुविधेचा लाभ घेण्यास पात्र आहेत. याअंतर्गत मिळणारे अर्थसाह्य प्रकल्प खर्चावर अवलंबून आहे. या योजनेंतर्गत अधिकतम अर्थसाह्याची मर्यादा ही ५० लाखांपर्यंतच आहे.

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रgovernment schemeसरकारी योजनाFarmerशेतकरी