शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

माझी कृषी योजना : परंपरागत कृषी विकास योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2018 11:57 IST

शेतकऱ्यांना जैविक शेती करण्यास प्रोत्साहन मिळावे याकरिता भारत सरकारने परंपरागत कृषी विकास योजना सुरू केली.

एका सर्वेक्षणानुसार जगभरात सुमारे २० लाख शेतकरी जैविक शेती करतात असे अनुमान आहे. भारतातही मोठ्या प्रमाणात  जैविक शेती केली जाते. मात्र हे प्रमाण दिवसेंदिवस घटत चालले असून रासायनिक खते व कीटकनाशकांचा शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात वापर वाढला आहे.

शेतकऱ्यांना जैविक शेती करण्यास प्रोत्साहन मिळावे याकरिता भारत सरकारने परंपरागत कृषी विकास योजना सुरू केली. यानुसार रासायनिक व कीटकनाशकमुक्त अन्नधान्य उत्पादन वाढवून निर्यात करणे हा उद्देश आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ५० शेतकऱ्यांचा एक गट स्थापन करावा लागतो.  त्यांच्याकडे जैविक शेती करण्यासाठी किमान ५०  एकर शेतीक्षेत्रफळ असणे आवश्यक आहे.

या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना तीन वर्षांकरिता प्रती एकर २० हजार रुपये अनुदान दिले जाते. सदर रक्कम शेतकऱ्यांनी जैविक बीयाणे खरेदी पेरणी ते बाजारपेठेत शेतीमाल विक्रीला नेण्यासाठी लागणाऱ्या खर्चासाठी दिली जाते. तसेच देशाच्या ज्या भागात मोठ्या प्रमाणात जैविक शेती केली जाते, त्या भागात शेतकऱ्यांच्या समूहाला पाहणी व अभ्यास दौऱ्याकरिता पाठविण्याची तरतूद आहे.

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी