शहरं
Join us  
Trending Stories
1
Prajwal Revanna: माजी पंतप्रधान देवेगौडांचा नातू प्रज्ज्वल रेवण्णा अत्याचार प्रकरणात दोषी, उद्या शिक्षेची घोषणा
2
Dahi Handi 2025: गोविंदा आला रे...! सरकार संरक्षण देणार; राज्यातील १.५० लाख गोविंदांचा विमा काढणार...
3
मानहानी प्रकरणात कंगनाला मोठा धक्का; उच्च न्यायालयाने फेटाळली याचिका, नेमकं प्रकरण काय?
4
'हल्ली मुली नग्न होऊन पैसे कमावत आहेत'; साध्वी ऋतंभरा यांच्या विधानाने नवा वाद
5
फक्त ३,००० रुपये भरा आणि वर्षभर टोल फ्री प्रवास करा, १५ ऑगस्टपासून नवा नियम! फक्त 'या' वाहनांना लागू
6
Mahabharat: एखादी गोष्ट बायकांच्या पोटात राहत नाही, त्याला कारणीभूतआहे महाभारतातली 'ही' कथा!
7
IND vs ENG : एक धाव वाचवण्याच्या नादात 'मॅच विनर' खेळाडू कसोटीतून OUT; टीम इंडिया याचा फायदा उठवणार?
8
PM Kisan योजनेच्या २० व्या हप्त्यासाठी फक्त एक दिवस शिल्लक; लाभार्थींच्या यादीत नाव आहे का चेक करा
9
कृषिमंत्रिपदाची सर्वात पहिली ऑफर अजित पवारांनी मला दिली होती; छगन भुजबळांचा गौप्यस्फोट
10
चीनमुळे अनेक उद्योगांवर संकट, सामना करण्यासाठी आता भारताचा 'मास्टर प्लान', सरकार उचलणार पाऊल?
11
महाराष्ट्र बदलतोय : पैठणी ते कोल्हापुरी चप्पल, MSME उद्योगांची डिजिटल झेप!
12
२ पिढ्या पण ध्येय एकच! माय-लेकीच्या जोडीची दमदार कामगिरी, एकत्र पास केली NEET
13
दमदार इंजिन, शानदार मायलेज..; Honda ने लॉन्च केली स्वस्त स्पोर्ट्स बाईक, किंमत...
14
Powerful Air Forces : जगातील सगळ्यात ताकदवान हवाई दलं; भारत 'टॉप ५'मध्ये कितव्या स्थानावर?
15
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर, ९ सप्टेंबरला होणार मतदान, निवडणूक आयोगाची घोषणा, असा आहे संपूर्ण कार्यक्रम
16
रमीला ऑलिम्पिक दर्जा मिळणार, कोकाटेंना क्रीडा मंत्रालय देऊन सन्मानच; काँग्रेसचा महायुतीला चिमटा
17
Monsoon Recipe: तुम्ही कधी पंजाबी शिरा 'प्यायलात' का? ट्राय करा, पावसाळी आजारांवरचा चविष्ट उपाय!
18
ओव्हल कसोटीत टीम इंडियाकडून झाली मोठी चूक, ठरू शकते पराभवाचं कारण  
19
UPI New Rule: आजपासून लागू झाले यूपीआयचे नवे नियम; सारखं सारखं करता येणार नाही 'हे' काम
20
दीड वर्षांचा लेक, महिन्याभरापूर्वी प्रमोशन; लेफ्टनंट कर्नल भानू प्रताप शहीद, दगड पडले अन्...

माझी कृषी योजना : परंपरागत कृषी विकास योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2018 11:57 IST

शेतकऱ्यांना जैविक शेती करण्यास प्रोत्साहन मिळावे याकरिता भारत सरकारने परंपरागत कृषी विकास योजना सुरू केली.

एका सर्वेक्षणानुसार जगभरात सुमारे २० लाख शेतकरी जैविक शेती करतात असे अनुमान आहे. भारतातही मोठ्या प्रमाणात  जैविक शेती केली जाते. मात्र हे प्रमाण दिवसेंदिवस घटत चालले असून रासायनिक खते व कीटकनाशकांचा शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात वापर वाढला आहे.

शेतकऱ्यांना जैविक शेती करण्यास प्रोत्साहन मिळावे याकरिता भारत सरकारने परंपरागत कृषी विकास योजना सुरू केली. यानुसार रासायनिक व कीटकनाशकमुक्त अन्नधान्य उत्पादन वाढवून निर्यात करणे हा उद्देश आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ५० शेतकऱ्यांचा एक गट स्थापन करावा लागतो.  त्यांच्याकडे जैविक शेती करण्यासाठी किमान ५०  एकर शेतीक्षेत्रफळ असणे आवश्यक आहे.

या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना तीन वर्षांकरिता प्रती एकर २० हजार रुपये अनुदान दिले जाते. सदर रक्कम शेतकऱ्यांनी जैविक बीयाणे खरेदी पेरणी ते बाजारपेठेत शेतीमाल विक्रीला नेण्यासाठी लागणाऱ्या खर्चासाठी दिली जाते. तसेच देशाच्या ज्या भागात मोठ्या प्रमाणात जैविक शेती केली जाते, त्या भागात शेतकऱ्यांच्या समूहाला पाहणी व अभ्यास दौऱ्याकरिता पाठविण्याची तरतूद आहे.

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी