शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

माझी कृषी योजना : वैयक्तिक शेततळे अस्तरीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2018 11:44 IST

वैयक्तिक शेततळे अस्तरीकरण योजना राबवण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. 

राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत शासनातर्फे २०१८-१९ व २०१९-२० या दोन वर्षांकरिता वैयक्तिक शेततळे अस्तरीकरण योजना राबवण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. 

दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्य शासनाने यावर उपाययोजना करण्यासाठी वैयक्तिक शेततळे योजना सुरू केलेली आहे. या योजनेंतर्गत मागेल त्याला शेततळे दिले जाते. शेततळ्यांसाठी आॅनलाईन अर्ज करावा लागतो. शासनाकडून या शेततळ्यांच्या अस्तरीकरणासाठी अनुदान देण्याची योजना सुरू करण्यात आली आहे. यासाठी कृषी विभागाच्या हॉर्टनेट पोर्टलवर आॅनलाइन अर्ज मागवण्यात येणार आहेत. त्यानंतर या अर्जांची सोडत काढण्यात येऊन लाभार्थ्यांची निवड केली जाईल. 

निवड करण्यात आलेल्या अर्जांना पूर्वसंमती दिल्यानंतरच अनुदान देण्याच्या सूचना आहेत. बहुतांश वेळा शेतकरी कृषी विभागाची पूर्वसंमती न घेताच शेततळे तयार करतात. त्यानंतर अनुदान मागणीसाठी प्रस्ताव सादर करतात. अशा प्रस्तावांना मंजुरी मिळणार नाही. पूर्वसंमतीनंतरच अनुदान मिळणार आहे.

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी